खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागमात शिंदे यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा बुलंद संदेश

खारघर: “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा ठाम संदेश दिला. हा समारंभ केंद्रीय […]

अधिक वाचा..