मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

मुंबई: “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केल. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे […]

अधिक वाचा..

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

फ्रीज स्वच्छ, पुसून, सुकवून घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या फ्रिजचा वास दुधाला येतो. अशावेळी खालील पैकी कोणताही एक उपाय करा. १) फ्रिजमध्ये कायमस्वruपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही. २) […]

अधिक वाचा..