गल्लीतून दिल्लीपर्यंत! सामाजिक न्यायाच्या दिशेने एक पाऊल
मुंबई: भारतीय लोकशाहीत प्रतिनिधित्वाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय पोहोचवणे आणि वंचित समाजघटकांना निर्णयप्रक्रियेत स्थान देणे ही खरी लोकशाहीची कसोटी आहे. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी उपेक्षित, वंचित दलित समाजातून आलेल्या, उच्चशिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्याचा घेतलेला निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण […]
अधिक वाचा..