तुमचे पॅन-आधार लिंक आहे की नाही? घरबसल्या स्टेटस तपासा, सोपी प्रोसेस जाणून घ्या

औरंगाबाद: प्रत्येक व्यवहारासाठी अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. बँक खाते शेअर बाजार, म्युच्युअल फंड, आयटीआर फायलिंग आणि KYc सर्वत्र पॅन आवश्यक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड हे सरकारी व वैयक्तिक ओळखीचे मुख्य साधन बनले आहे. यामुळेच सरकारने पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक केले आहे. 31 डिसेंबर 2025 डेडलाईन पॅन बंद होणार, वेळ कमी आहे जर तुमचा पॅन अद्याप […]

अधिक वाचा..

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कारांमुळे अधिक समृद्ध

मुंबई: साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ मराठी कादंबरीस ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ काव्यसंग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी […]

अधिक वाचा..

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांनी घेतला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा मुंबई: एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याच्या ‘त्या’ स्टेटसची सर्वत्र चर्चा

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात शिरुर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांसह काही कर्मचाऱ्यांच्या विविध कारनाम्यांची शिरुर शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन पोलिस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याने नुकतेच महागडे घडयाळ खरेदी केले असुन त्याचे स्टेटस त्याने सोशल मीडियावर ठेवल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दिड वर्षात अवैध […]

अधिक वाचा..

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. […]

अधिक वाचा..

खेड येथील हुतात्मा राजगुरु स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या…

मुंबई: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे योगदान मोठे आहे. खेड (जि. पुणे) येथे हुतात्मा राजगुरु यांच्या असलेल्या जन्मस्थळाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्मारकाला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतीकारकांनी बलिदान दिले. हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे बलिदान तर खूप मोठे आहे. […]

अधिक वाचा..