तुकडेबंदी कायदा रद्द; आता 1, 2, 3 गुंठे जमिनीची विक्री कायदेशीर

संभाजीनगर: राज्याच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची ऐतिहासिक घोषणा* केली आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख नागरिकांना थेट फायदा होणार असून, वर्षानुवर्षे अडकलेली शेतीविक्रीची प्रकरणं मार्गी लागणार आहे. काय होता तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाच्या १२ जुलै २०२१ च्या परिपत्रकानुसार, १, २, ३ गुंठ्यांमध्ये शेतीजमीन खरेदी-विक्रीस बंदी होती. यामुळे विहिरीसाठी, शेतरस्त्यासाठी किंवा […]

अधिक वाचा..

शिरुर-पाबळ रस्त्यासाठी होतोय चक्क मातीचा वापर; सार्वजनिक बांधकाम उपविभाग निद्रीस्त

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील पाबळफाटा ते मोती नाला राज्य मार्ग १०३ या रस्त्याचे काम सुरु असुन ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असुन या कामाच्या साईडपट्ट्या भरण्यासाठी मुरुमाऐवजी मातीचा वापर होत आहे. शिरुरचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय हे दोन किलोमीटरच्या अंतरावर असुनही तेथील आधिकाऱ्यांना या रस्त्याचे काम पाहायला वेळ नाही का…? असा संतप्त सवाल वाहनचालकांकडुन […]

अधिक वाचा..