जेवणानंतर गोड खायची इच्छा का होते?

बऱ्याच लोकांना पोटभर जेवण झाल्यानंतरही अचानक गोड पदार्थ खायची तीव्र इच्छा होते. गूळ, मिठाई, चॉकलेट किंवा काहीतरी गोड नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. भारतात तर जेवणानंतर गोड खाणं ही परंपराच बनली आहे.पण ही इच्छा केवळ चवीपुरती मर्यादित आहे का? की त्यामागे शरीर आणि मेंदूचा काही विज्ञानाधारित संबंध आहे? 1) ब्लड शुगरचा खेळ आपल्या रोजच्या जेवणात […]

अधिक वाचा..

फळं खरेदी करताना ती आंबट आहेत की गोड हे ओळखण्याच्या ‘खास’ टिप्स

आरोग्यासाठी लाभदायी असलेली फळे खायला सर्वांनाच आवडतात. विशेषतः उन्हाळ्यात लोकांना हलके अन्न खायला आवडते. म्हणून फळे आणि दही, लस्सी सारख्या थंड पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, खरबूज, संत्री अशी मुख्य पाच फळं गोड आहेत की आंबट हे कसे तपासायचे ते पाहू. कारण अनेकदा उत्साहाने फळांची खरेदी होते आणि घरी आल्यावर […]

अधिक वाचा..

थंडीत वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर काय कराव

सध्या थंडीचे दिवस आहेत. या काळात मुलांसह अनेकांची भूक वाढते. त्यामुळे नियमित आहाराबरोबरच अन्य खाद्यपदार्थ अतिरिक्त खाल्ले जातात. वातावरण चांगले असल्यामुळे विविध पदार्थांवर ताव मारला जातो. खाताना कुठल्या पदार्थात किती फॅट्स आणि कॅलरीज आहेत, याचा फारसा विचार केला जात नाही. त्यामुळे हिवाळ्यात वजन वाढण्याची भीती असते आणि भविष्यात व्याधींना सामोरे जावे लागू शकते. हिवाळ्यात तापमान […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे. इम्युनिटी मजबूत चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी […]

अधिक वाचा..

दिवाळी गोड करत वंचित घटकांच्या दारात दीप प्रज्वलन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सगळीकडे दिवाळीनिमित्त दारोदारी दीप प्रज्वलित केले जातात. मात्र आपल्या दारात दीप प्रज्वलित करतानाच आर्थिक दुर्बलतेमुळे जीवनच अंधकारमय झालेल्या वंचित घटकांच्या दारातही दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्व गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्यावतीने राबवण्यात आला. आपले अंगण दिव्यांनी उजळत […]

अधिक वाचा..