‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांवरून आता अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख ‘बावनकुळ्या’ असा करतात, मग यावर एकनाथ शिंदे काहीच का बोलत नाहीत? असा सवाल सदावर्ते यांनी […]

अधिक वाचा..