नृसिंह अवताराप्रमाणे ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा परभणी: भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच […]

अधिक वाचा..

रात्रभर झोपल्यानंतरही सकाळी तुम्हाला थकवा, आळस आणि झोप येते? ‘या’ व्हिटॅमिन्सची कमतरता

जर तुम्ही रात्री चांगली आणि गाढ झोप घेतली तर तुम्हाला दिवसभर ताजंतवानं वाटतं. कधीकधी संपूर्ण रात्र झोपल्यानंतरही तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. सकाळी उठण्याची इच्छा होत नाही आणि दिवसभर आळस जाणवतो. याचं कारण झोपेची कमतरता नसून शरीरात व्हिटॅमिन्सची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असते तेव्हा जास्त झोप येऊ लागते किंवा कमी होऊ […]

अधिक वाचा..

माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी 

ठाणे: माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने अशीच समाजाची सेवा घडत राहावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडी तालुक्यातील माणकोली येथे आयोजित भव्य दिव्य “केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2025” च्या *अंतिम सामन्याच्या* प्रसंगी ते बोलत होते. […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या जमिनीतून पाइपलाइन टाकण्यापूर्वी जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

औरंगाबाद: शेतीसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे, पण पाण्याच्या स्रोतापासून शेत दूर असेल, तर पाइपलाइन टाकण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, जर ही पाइपलाइन शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीतून जात असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच ती टाकणे आवश्यक आहे. अन्यथा मोठे वाद निर्माण होऊ शकतात. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम […]

अधिक वाचा..

मुंबईत हाउसिंग जिहाद मधून हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव

मुस्लिम विकासकांकडून मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न मुंबई: मुंबईत सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ‘हाउसिंग जिहाद’चा प्रकार सुरु असून यात हिंदू रहिवाशांना अल्पमतात करुन मुस्लिमांना बहुमतात करण्याचा कुटील डाव मुस्लिम विकासकांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. जोगेश्वरी पश्चिम येथील श्री शंकर एसआरए प्रकल्प आणि ओशिवरा पॅराडाईज १ आणि […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रमार्फत मिठबाव येथे मोफत मोबाईल दंत चिकित्सक शिबीर :

सिंधुदुर्ग: मिठबाव येथील जिवन शिक्षण शाळा नंबर 1 मध्ये दिविजा वृद्धाश्रमार्फत मोबाईल दंत चिकित्सा शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 60 जणांची दातांची तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उद्घाटन उपसरपंच सौ. फाटक व डॉ. मेहुल जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. असलदेतील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दिविजा वृद्धाश्रमाकडून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांसह गोर-गरिबांसाठी विविध […]

अधिक वाचा..

केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची पायाभरणी

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीय देशवासियांना मोठी भेट दिली आहे. अर्थसंकल्पातील नव्या कररचनेमुळे 12 लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांना 80 हजारांची सूट दिल्याने त्यांना शंभर टक्के करमाफी मिळणार आहे. 18 लाख उत्पन्नधारकांना 70 हजारांचा फायदा होणार आहे. 25 लाख उत्पन्न असलेल्यांचा कर 1 लाख 25 हजारांनी कमी […]

अधिक वाचा..

कामातून स्वतःची ओळख निर्माण करा; शिक्षणाधिकारी संजय नाईकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी (दि. २२) जानेवारी रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापकांना संबोधित करताना शिक्षणाधिकारी […]

अधिक वाचा..

जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत एक पाऊल डिजिटल शाळेसाठी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत व रावसाहेब भाऊ निचित यांच्या प्रयत्नानातुन जिल्हा परिषद शाळा ज्ञानेश्वरनगर, वडनेर खुर्द या शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. जलदिंडी प्रतिष्ठान कडून ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संगणक दिले जातात. या वर्षी १० लॅपटॉप वाटप करण्यात आले. त्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर नगर, वडनेर खुर्द […]

अधिक वाचा..

पदयात्रा व बसयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र पिंजून काढणार; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती […]

अधिक वाचा..