मुंब्राजवळ झालेली रेल्वेची घटना अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी

निष्क्रीय व अत्यंत बेजबाबदार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची हकालपट्टी करा मुंबई: ठाण्याजवळच्या मुंब्रा स्थानकाजवळ लोकलमधून पडून ६ प्रवशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी व मनाला चटका लावणारी आहे. कामावर जाण्यासाठी जीवाची पर्वा न करता रेल्वेला लटकत प्रवास करण्याची वेळ येते हेच अत्यंत विदारक आहे. हा रेल्वे अपघात नाही तर भाजपा सरकारने घेतलेले बळी आहेत, याची […]

अधिक वाचा..

धामारीतील युवकाची करमाळ्यात रेल्वेखाली आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): धामारी (ता. शिरुर) येथील सत्तावीस वर्षीय युवकाने करमाळा येथे रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली असून केतन कैलास कापरे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. धामारी (ता. शिरुर) येथील केतन कापरे याचे घरात किरकोळ वाद झालेले असताना केतन रागाने निघून गेला होता. दरम्यान २७ एप्रील रोजी करमाळा रेल्वे स्टेशन येथे जात केतन याने […]

अधिक वाचा..