प्रत्येक महाराष्ट्रीयनच खरा ‘बिग बॉस’; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे स्पष्ट मत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची छाप अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तसेच ‘वाडा चिरेबंदी’सारख्या नाटकांतून उमटली आहे. निवेदिता सराफ या नेहमीच आपले मत स्पष्टपणे आणि बिनधास्तपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी “महाराष्ट्राचा खरा […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं […]

अधिक वाचा..

‘एवढा विकृत…!’ अखेर अंशुमनचा खरा चेहरा उघड; स्वानंदीमुळे श्वेताला न्याय

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघांतली ही तुटेना’ सध्या मोठ्या ट्विस्टमुळे चर्चेत आली आहे. स्वानंदी आणि समर यांच्या नात्यात सतत गैरसमज निर्माण करणाऱ्या अंशुमनचा अखेर खरा चेहरा समोर आला असून, स्वानंदीच्या धाडसामुळे श्वेताला न्याय मिळताना पाहायला मिळणार आहे. स्वानंदी आणि समर यांच्यातील नातं सुरुवातीपासूनच गैरसमज, भांडणांनी भरलेलं दिसत आहे. समरचा भाऊ अंशुमन आणि काकू मल्लिका […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई: शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

अधिक वाचा..

दिवंगत माता-पित्यांचे स्वप्न केले साकार, जांबूतचा कृष्णा बनला अखेर पोलीस

शिरुर (अरुणकुमार मोटे): पोलीस किंवा सैन्य दलात भरती होण्यासाठी लाखो तरुण तयारी करत असतात मात्र अत्यंत कठीण परिस्थितीत तयारी करून मोजकेच यशस्वी होतात. लहानपणातच आई – वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पोरके झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील कृष्णा धनसिंग सावंत याची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पुणे शहर पोलीस दलात निवड झाली आहे. चासकमान (ता.खेड) येथे कृष्णाचा जन्म […]

अधिक वाचा..