तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म

तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र […]

अधिक वाचा..

अंगावर चामखीळ का येतात? त्याची कारणे चामखीळचे प्रकार व उपचार

चामखीळ म्हणजे काय चामखीळचा त्रास अनेकांना असतो. त्वचेवर चामखीळ होण्यासाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरल कारणीभूत असतो. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसला HPV व्हायरस असेही म्हणतात. चामखीळला warts असे म्हणतात. चामखीळ हे शरीरासाठी फारसे धोकादायक नसतात. मात्र अंगावर चामखीळ असल्याने त्वचेच्या सौंदर्यावर थोडा परिणाम होऊ शकतो. चामखीळ येण्याची कारणे ह्यूमन पॅपिलोमा व्हायरसमुळे (HPV व्हायरसमुळे) अंगावर चामखीळ येतात. शरीरावर असलेले […]

अधिक वाचा..

महिला आणि पुरुषांनी वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता करावा का?

सध्या पुरुष असो की स्त्री दोघांची एक समस्या समान आहे. ती म्हणजे वाढते वजन. दोघांनाही वजन कमी करण्याची मोठी चिंता सतावत असते. त्यासाठी मग ते जीमला जातात, वॉकिंग करतात, योगा करतात आणि डाएट प्लानही अवलंबतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. पण याबाबत काही शंकाही आहेत. वजन कमी करायचं असेल तर महिला आणि पुरुषांनी वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता […]

अधिक वाचा..

संधिवात म्हणजे काय प्रकार कोणते 

संधी म्हणजे सांधे. दोन किंवा दोनपेक्षा जास्त हाडे एकत्र येऊन सांधा तयार होतो. ह्या सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात. काही लोक संधिकाळात दुपार संपून रात्र होण्याचा काळ सांध्यांच्या ठिकाणी होणारी वेदना म्हणजे संधिवात असाही अर्थ घेतात. संधिवात या रोगात मात्र माणसे असाह्य होतात, विकलांग होतात. खर्च जो भोगतो तोच जाणतो. किती भयंकर वेदना देतो […]

अधिक वाचा..

शरीराला आणि मनाला आवश्यक असे विश्रांतीचे प्रकार कोणते

शारीरिक विश्रांती: आपण झोपतो किंवा थोडा वेळ पडून एक डुलकी काढतो त्याला सक्रिय विश्रांती असे म्हणल जात. यासोबतच निष्क्रिय विश्रांती पण असते, जी आपल्या निरोगी आरोग्यासाठी मदत करत असते. योग , स्ट्रेचिंग , मसाज केल्याने निष्क्रिय विश्रांती मिळत असते. मानसिक विश्रांती: दिवसभर दग दग करून आपण काहीसे चिडचीडे आणि विसरभोळे व्हायला सुरुवात होते. रात्री दमून […]

अधिक वाचा..

कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; अजित पवार

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल […]

अधिक वाचा..