भाजप सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ; संध्याताई सव्वालाखे

महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार मुंबई: भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. बेटी बचाव हा पोकळ नारा असून भाजपा महायुती सरकार महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे, म्हणून महिला काँग्रेस महाराष्ट्रभर महिला सुरक्षा केंद्राची स्थापना करणार आहे, अशी घोषणा महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी केली आहे. भारताच्या […]

अधिक वाचा..

दबाव सहन होत नसल्याने बँक अधिकाऱ्याची बँकेतच आत्महत्या

बारामती: वरिष्ठांचा अतिरिक्त दबाव सहन झाल्याने सुसाईड नोट लिहून येथील बँक ऑफ बडोदाच्या मुख्य व्यवस्थापकांनी बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री घडली. शिवशंकर मित्रा असे आत्महत्या केलेल्या मुख्य व्यवस्थापकांची नाव आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचे घटना घडल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. शिवशंकर मित्र (वय 52) रा. प्रयागराज असे या बँक प्रबंधकाचे नाव असून त्यांनी […]

अधिक वाचा..