समाजातील वंचितांना “शैक्षणिक साहित्य” वितरण करून साजरा करणार विजयादशमी
मुंबई: (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’च्या वतीने करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या […]
अधिक वाचा..