उरळगाव येथे ऊस, आंबा, नारळाची झाडे पेटविल्याने आर्थिक नुकसान
शिरुर (तेजस फडके) उरळगाव (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीने स्वतःच्या शेतातील गवत पेटविताना काळजी न घेतल्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील उसाचे पिक, आंब्याची आणि नारळाची झाडे पेटविल्याने मोठे नुकसान झाले असुन याबाबत संगिता पोपट काळे (वय ३७) रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन दत्तात्रय शंकर बांडे या व्यक्तीवर गुन्हा […]
अधिक वाचा..