काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, काँग्रेसचा महापौर बनवण्यासाठी शिवसेना वंचित व मित्रपक्षांशी चर्चा सुरु
मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही. जात, धर्म, भाषा व प्रांत मुदद्यावर राजकारण करण्याचा भाजपाचा अजेंडा मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार […]
अधिक वाचा..