harin-pabal

शिरूर तालुक्यात पाण्याअभावी हरणाचा मृत्यू? पाणवठ्यांची गरज…

पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई-खैरेनगर शिवारात रविवारी (ता. २) सकाळच्या सुमारास हरीण मृतावस्थेत आढळून आले. वनरक्षक हनुमंत कारकूड यांच्याशी गावातील सामाजिक प्राणीमित्रांनी संपर्क साधल्याने वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. राज्यात उन्हाळा सुरू झाला असून, शिरूर तालुक्यातील खैरेनगर, कान्हूर मेसाई शिवारातील जंगलातील झाडांना पालाही शिल्लक राहिलेला नाही. वन्यप्राण्यांची सावली, चारा व […]

अधिक वाचा..

सकाळी चहाऐवजी एक ग्लास हळदीचं पाणी प्यायल्यास होणारे फायदे

दैनंदिन जीवनात आपल्याला आरोग्याच्या लहान-मोठ्या तक्रारी उद्भवत असतात. सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाणी पिण्याची सवय आरोग्यासाठी फायद्याची असते. मात्र प्रत्यक्षात उठल्यावर चहा पिण्याची सवय काही केल्या जात नाही. सकाळी उठल्यावर चहाऐवजी कोमट पाणी हळद घालून प्यायल्यास त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. अर्थात सुरुवातीला ही सवय लावून घेणे अवघड वाटले तरी त्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुम्हीही […]

अधिक वाचा..

सकाळी रिकाम्या पोटी प्या मूग डाळीचं पाणी; जाणून घ्या कसं बनवायच

सामान्यपणे आजारापणात रूग्णांना, लहान मुलांना किंवा एनर्जी मिळवण्यासाठी तुरीची डाळीचं पाणी सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, तुरीच्या डाळीसोबत मूग डाळीचं पाणीही खूप पौष्टिक असतं. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे मूग डाळीच्या पाण्यातील […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी गूळ खाऊन गरम पाणी प्या 

झोपण्याच्या पूर्वी गूळ आणि गरम पाण्याच्या सेवन केल्याने ४ गंभीर आजारांपासून मुक्ती मिळू शकते. चवीने गोड आणि स्वभावाने गरम असा हा गूळ ज्यात बऱ्याच पौष्टिक घटकांचा समावेश आहे आणि आपल्या शरीरास खूप लाभदायी आहे. १) गुळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्त स्वच्छ होतं, चयापचय क्रिया चांगली राहते. एक ग्लास पाणी किंवा दुधाबरोबर दररोज गूळ सेवन […]

अधिक वाचा..

पाणी म्हणजेच जीवन…

आरोग्यासाठी करा सेवन… दररोज आवश्यकतेनुसार पाणी पिणे वाढवा. आपल्या शरीराचा ७०% भाग पाण्याने बनलेला आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार दिवसभरात सरासरी ३ ते ३.५० लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात माठातील पाणी पिणे फायद्याचे आहे. (फ्रिज मधील नको) सकाळी अनोशापोटी आवश्यक तेवढे पाणी पिणे अमृतासमान आहे. पाणी उकिडवे बसून प्यावे. पाणी घोट-घोट प्यावे आणि तोंड लावून प्यावे. […]

अधिक वाचा..

२ ग्लास पाणी पिऊन कमी करू शकता वजन, कसे ते जाणून घ्या….

एकदा वाढलेलं वजन कमी करणं हे एक मोठं आव्हान असतं. लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मात्र, यात सगळ्यांनाच यश मिळतं असं नाही. अनेकदा तर लोक चुकीच्या पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय असतात आणि त्यातील एक उपाय म्हणजे जेवण करण्याआधी पाणी पिणे. फेमस न्यूट्रिशनिस्ट एलन एरागॉन यांच्यानुसार, […]

अधिक वाचा..

सकाळी पोट साफ होत नाही? फक्त २ पदार्थ पाण्यासोबत प्या आणि बघा जादू

ओवा आणि बडिशेप ही प्राचीन औषधी वनस्पती आहेत, ज्या पचनक्रियेसाठी वरदान मानल्या जातात. पोट साफ होण्याची समस्या, गॅस, ऍसिडिटी, आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा नियमित उपयोग करा. ओव्याचे फायदे पचन सुधारते: ओव्यात असलेल्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्समुळे अन्न पचण्यास मदत होते. गॅस आणि ऍसिडिटीवर उपाय: ओवा गॅस कमी करतो आणि ऍसिडिटीची तीव्रता कमी करतो. भूक वाढते: […]

अधिक वाचा..
dharmendra-deshmukh

काशीद समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक देशमुख यांच्यावर आंबळे येथे अंत्यसंस्कार

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रायगड जिल्ह्यातील काशीद येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय ५५) यांच्यावर शनिवारी (ता. २८) त्यांच्या शिरूर तालुक्यातील आंबळे-कळवंतवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे हवेली तालुक्यातील पिसोळी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी किती पाणी प्यावे

पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो. आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे

१) वजन कमी होते: जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक कप गरम […]

अधिक वाचा..