तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी

हळदीच्या दुधाचे फायदे अँटीइम्फ्लेमेट्री घटक:- हळदीमध्ये दाहविरोधक [अँटीइम्फ्लेमेट्री] गुण असणारा कर्क्युमिन [curcumin] नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेदुखी यांसारख्या दाहसंबंधित आजारावर हे पेय गुणकारी ठरू शकते. रोगप्रतिकार शक्तीत वाढ:- हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दररोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही […]

अधिक वाचा..

पाण्याची expiry date काय असते…

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते. जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते. लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

‘हे’ आहेत फायदे बॉडी डिटॉक्स:- गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते. पर्यायाने शरीरातील अपायकारक पदार्थ घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. ब्लड सर्क्युलेशन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते. सांधेदुखी:- शरीरातील सांध्यांमध्ये असलेली चिकनाई गरम पाणी पिल्यामुळे वाढीस लागते. पर्यायाने सांधेदुखीचा त्रास होत नाही. वजन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त […]

अधिक वाचा..

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते. उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. […]

अधिक वाचा..

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्य आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून भारतात अनेक उपचारांसाठी केला जातो. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं, याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे. जास्तीत जास्त लोक जेवण करताना पाणी […]

अधिक वाचा..
sadalgaon-river

सादलगाव येथील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली…

सादलगाव (संपत कारकूड): पुणे जिल्यातील सर्वच धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खडकवासला धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील कोल्हापूर टाईपचे सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून सादलगाव येथील बंधारा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यावरील वाहतूक दुपारपासूनच बंद करण्यात अली आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी दिवसा […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

वजन वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लोक लिंबू पाण्याचं सेवन करतात. अनेकांना असं वाटतं की, लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि मग वजन कमी होतं. पण खरंच लिंबू पाण्याने वजन कमी होतं का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत. लिंबू पाणी प्यायल्याने काय होतं? कॅलरी कमी होतात लिंबू […]

अधिक वाचा..

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

सोशल मीडियावर आपण नेहमीच सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे वाचले आहेत. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे एक किंवा दोन नाही तर अनेक फायदे आहेत. पचनक्रिया सुधारते, तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि रोगांपासून तुमचं रक्षण होतं असं म्हटलं जातं. यासोबतच तुमच्या त्वचेलाही याचा खूप फायदा होतो आणि वजनही कमी होण्यास मदत होते. विशेषतः कोमट पाण्याने […]

अधिक वाचा..
aaryan-aayush-navale

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात मामाच्या गावाला आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू…

पाबळ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथे मामाच्या गावाला सु्ट्टीसाठी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत. बुधवारी (ता. २२) […]

अधिक वाचा..
Leader

शिरूर तालुक्यात निवडणुकीच्या धामधुमीत चारा, पाणीटंचाईकडे दुर्लक्ष…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मागील वर्षाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने यंदा बहुतांश गावांत चारा, पाणीटंचाई आहे. अनेक भागांत जनावरे जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, प्रशासनासह लोकप्रतिनिधी, नेते लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने चारा टंचाई, पाणीटंचाईसारख्या प्रमुख मुद्दे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. राज्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. शिवाय अधिक काळ नद्या, नाले, […]

अधिक वाचा..