सकाळी पोट साफ होत नाही? फक्त २ पदार्थ पाण्यासोबत प्या आणि बघा जादू

ओवा आणि बडिशेप ही प्राचीन औषधी वनस्पती आहेत, ज्या पचनक्रियेसाठी वरदान मानल्या जातात. पोट साफ होण्याची समस्या, गॅस, ऍसिडिटी, आणि गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा नियमित उपयोग करा. ओव्याचे फायदे पचन सुधारते: ओव्यात असलेल्या डायजेस्टिव्ह एन्झाईम्समुळे अन्न पचण्यास मदत होते. गॅस आणि ऍसिडिटीवर उपाय: ओवा गॅस कमी करतो आणि ऍसिडिटीची तीव्रता कमी करतो. भूक वाढते: […]

अधिक वाचा..
dharmendra-deshmukh

काशीद समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक देशमुख यांच्यावर आंबळे येथे अंत्यसंस्कार

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रायगड जिल्ह्यातील काशीद येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय ५५) यांच्यावर शनिवारी (ता. २८) त्यांच्या शिरूर तालुक्यातील आंबळे-कळवंतवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे हवेली तालुक्यातील पिसोळी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी किती पाणी प्यावे

पाणी म्हणजे जीवन. मानवी शरीरामध्ये ६० ते ७० टक्के पाणी असते. निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान थोडे थोडे करून ३ ते ४ लिटर पाणी प्यायलाच पाहिजे. नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. परंतू गरजेपेक्षा अति पाणी पिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो. आजारांपासून बचाव: योग्य प्रमाणात पाणी पिल्यामुळे शरीर […]

अधिक वाचा..

सकाळी गरम पाणी पिण्याचे फायदे

१) वजन कमी होते: जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि तुमच्या खूप प्रयत्नांनी सुद्धा काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून नियमित ३ महिने प्या. तुम्हांला निश्चितच फरक पडेल. जर तुम्ही हे हेल्थी पेय नाही पिऊ शकत तर तुम्ही जेवणानंतर एक कप गरम […]

अधिक वाचा..

तुम्ही हळदी दूध प्यावे की हळदीचे पाणी

हळदीच्या दुधाचे फायदे अँटीइम्फ्लेमेट्री घटक:- हळदीमध्ये दाहविरोधक [अँटीइम्फ्लेमेट्री] गुण असणारा कर्क्युमिन [curcumin] नावाचा घटक असतो. त्यामुळे दुधात हळद मिसळून प्यायल्याने संधिवात, सांधेदुखी यांसारख्या दाहसंबंधित आजारावर हे पेय गुणकारी ठरू शकते. रोगप्रतिकार शक्तीत वाढ:- हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असून, त्याचा फायदा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी होत असतो. त्यामुळे दररोज हळदीचे दूध प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून, शरीर कोणत्याही […]

अधिक वाचा..

पाण्याची expiry date काय असते…

जिथे रोज नळाला पाणी येते तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची जिथे दिवसाआड पाणी येते तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते. जिथे आठ दिवसांनी पाणी येते तिथे ते आठ दिवसांनी expire होते. लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली की हातातील पाण्याची अर्धी असलेली […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

‘हे’ आहेत फायदे बॉडी डिटॉक्स:- गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते. पर्यायाने शरीरातील अपायकारक पदार्थ घामाद्वारे शरीराबाहेर टाकले जातात. ब्लड सर्क्युलेशन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन अर्थात रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते. सांधेदुखी:- शरीरातील सांध्यांमध्ये असलेली चिकनाई गरम पाणी पिल्यामुळे वाढीस लागते. पर्यायाने सांधेदुखीचा त्रास होत नाही. वजन:- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त […]

अधिक वाचा..

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते. उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. […]

अधिक वाचा..

महत्त्वाच्या टिप्स! जेवण करताना पाणी प्यायल्याने काय होतं…

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करणं फार महत्वाचं आहे. ज्यामुळे आरोग्य आणि शरीरही चांगलं राहतं. आयुर्वेदाचा वापर फार पूर्वीपासून भारतात अनेक उपचारांसाठी केला जातो. आयुर्वेदात पाणी कसं प्यायचं, याचेही काही महत्वाचे सल्ले दिले आहेत. जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावं हेही आयुर्वेदात सांगितलं आहे. जास्तीत जास्त लोक जेवण करताना पाणी […]

अधिक वाचा..
sadalgaon-river

सादलगाव येथील भीमा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली…

सादलगाव (संपत कारकूड): पुणे जिल्यातील सर्वच धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खडकवासला धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे भीमा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीवरील कोल्हापूर टाईपचे सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून सादलगाव येथील बंधारा गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. यावरील वाहतूक दुपारपासूनच बंद करण्यात अली आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांच्या विजेच्या मोटारी दिवसा […]

अधिक वाचा..