शिरुरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार; एकनाथ शिंदे

पाबळ (सुनिल जिते) गेल्या काही वर्षात महायुती सरकारने जलदगतीने कामे करत अडीच वर्षात विकासाचे अनेक निर्णय घेतल्याने जनतेने इतिहासात प्रथमच महायुतीला भरघोस यश दिले असल्याने आता पुढील काळात महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.   कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळा […]

अधिक वाचा..

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर मेसाई या ठिकाणी एकूण 43 टक्के मतदानाची नोंद झाली. कान्हूर मध्ये मतदानाचा टक्का घसरला असल्याचे पाहायला मिळाले. अनेक राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याला जास्त प्रमाणात मतदान कसे होईल त्यासाठी प्रयत्न केले आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये पाण्यामुळे असलेली नाराजी मात्र दुर झालेली […]

अधिक वाचा..

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) ‘गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना आमच्या गावाला पाणी मिळण्यासाठी काय केलं याचं उत्तर द्या’ असं म्हणत पाबळ (ता. शिरुर) येथील अजित जाधव या युवकाने माजी खासदार आढळराव पाटील यांना भर चौकात चांगलच घेरलं. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पाबळ (ता. शिरुर) गावात प्रचारासाठी गेले […]

अधिक वाचा..

लोकसभेच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील बारा गावचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार…? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कान्हूर मेसाई (सुनील जिते) ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरुर तालुक्यातील कायम दुष्काळी भागातील १२ गावातील शेतकरी व ग्रामस्थ आक्रमक झाले असुन येथील पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे दिसु लागली आहेत. मात्र यावर यासर्व गावातील शेतकरी नाराज असुन राजकीय कोणत्याही प्रकारे पाण्याविषयी ठोस भूमिका घेतली नाही. तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या काळात पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावातील मतदार काय भूमिका […]

अधिक वाचा..