बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा मुजरा केला. बारामतीकरांनी स्वर्गीय नेते आणि महाराष्ट्राचे विकासपुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांना दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली ही ऐतिहासिक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे म्हणाले की, “वहिनींनी तब्बल २ लाख १८ हजार मताधिक्याने मिळवलेला […]

अधिक वाचा..

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीतील निकालांचे स्वागत केले आहे. हा विजय भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची पावती असून विकासाभिमुख राजकारणाला मिळालेला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये ‘परिवर्तनाचा कौल’ पश्चिम बंगालमधील निकालांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेने बदलाच्या बाजूने मतदान केले आहे. […]

अधिक वाचा..