बाळाला मालिश करताना आईबाबांच्या प्रेमळ स्पर्शासह हवी अजून १ गोष्ट

मसाज किंवा मालिश ही गोष्ट बाळासाठी फार महत्वाची असते. आपल्या पारंपरिक रीतीभातीही बाळाच्या मसाज आणि आंघोळीविषयी फार जागरुक असतात. आईबाबा किंवा प्रेमानं सांभाळणारं कुणीही त्यांनी बाळाला रोज मसाज केला तर बाळाच्या वाढीवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो हे आता अभ्यासांतीही सिद्ध झालं आहे. जॉन्सन ब्रॅण्डही हाच प्रयत्न करतो की रोजची मालिश बाळाला गुटगुटीत ठेवायला मदतच करते. […]

अधिक वाचा..

देश दुखवटा पाळत असताना सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?

मुंबई: जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अशा दुःखद प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री सत्कार सोहळे करून घेत आहेत हे अत्यंत संताप आणणारे कृत असून सत्कार सोहळे करून घेताना भाजप नेत्यांना लाज कशी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बकरी धुत असताना तळ्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आंधळगाव येथे एका युवकाचा बकरी धुत असताना तोल जावून तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव चांगदेव पांढरे (वय ३३), रा. आंधळगाव, (ता. शिरूर) हे आपल्या चुलत भावांसोबत वड्याच्या तळ्याजवळ बकरी धुण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास बकरी धुत असताना त्यांचा तोल […]

अधिक वाचा..

कणीक भिजवताना मीठ घालावे की नाही

वेळेला चहा सर्वांनाच लागतो. चहाशिवाय काहींची सकाळही होत नाही. नियमित चहा प्यायल्याने काहींना दिवसभर फ्रेश वाटते. चहा करण्याची पद्धत प्रत्येकाची सारखीच असेल असे नाही. काही जण त्यात चहा मसाला, आलं घालतात. पण चहामध्ये कोणते पदार्थ घालू नये. याची माहिती आपल्याला आहे का. चहा किंवा पोळी आपण नियमित खातो. पण त्यात कोणत्या गोष्टी घालू नये. अनेकदा […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का

झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर पळून जाताना पोलीस झोपले होते का

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करा व सुरक्षा मिळवा अशी फडणवीस सरकारची योजना असून महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षा देण्यात आली असताना तो पळून जातो. कोरटकरचे, आयपीएस अधिकारी व गृहमंत्री यांच्याशी जवळचे हितसंबंध होते, त्याला पळून जाण्यात पोलिसांचीच फूस असावी असा संशय व्यक्त करून कोरटकर पळून जात असताना सरकार काय करत होते ? गृहविभाग […]

अधिक वाचा..

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न मोठा असताना निधीची तरतूद कमी

मुंबई: पुरोगामी महाराष्ट्रात महिलाना आता सुरक्षेसाठी झगडावं लागत आहे, अशा वेळी महिला सुरक्षेसाठी तुटपुंजी तरतूद सरकारने केली यावर काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. पुणे बस स्थानकात महिलेवर अत्याचार झाला केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्यात आली जर महिला सगळीकडे असुरक्षित असतील तर मग सुरक्षित कोण? NCRB ची आकडेवारी सांगते महिलांवरील गुन्ह्याचे प्रमाण […]

अधिक वाचा..

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जवाहर बालभवनचे नूतनीकरण तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई: बालभवनच्या नुतनीकरणाचे सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आवडीचे, त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हसत खेळत ज्ञान मिळेल असे उपक्रम राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. चर्नी रोड येथील जवाहर बालभवनच्या नूतनीकरणाच्या कामाचा शिक्षण मंत्री भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. प्रधान […]

अधिक वाचा..

नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची पूर्ण काळजी घेतली जाईल

मुंबई: नवीन कामगार कायदे लागू करताना कामगार हिताची काळजी घेण्यात येईल तसेच भारतीय मजदूर संघाने घेतलेल्या हरकतींचा पूर्ण विचार केला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज केले. भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने नवीन लेबर कोड आणि बी.एम.एस. या विषयावर आयोजित सेमिनार मध्ये ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघ […]

अधिक वाचा..