भगवान शिवाच्या कृपेसाठी महाशिवरात्रीला करा अशी पूजा

दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री 15 फेब्रुवारी 2026, रविवार रोजी साजरी होणार आहे. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ योग जुळून आले आहेत. महाशिवरात्री 2026: तारीख आणि तिथी हिंदू पंचांगानुसार: त्रयोदशी तिथी प्रारंभ: 15 फेब्रुवारी 2026, सायं. 05:04 त्रयोदशी तिथी समाप्ती: 16 फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

भक्तीस्थळावर भीषण रहस्य! मायंबा गडावर दोन मृतदेह सापडल्याने भीतीचे वातावरण

बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव येथील प्रसिद्ध मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. गडावरील खोल व दुर्गम दरीमध्ये दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यातील एका मृताचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला असून, दुसरा मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. गड परिसरात काही स्थानिक नागरिक सरपण […]

अधिक वाचा..

जगाचे श्रद्धास्थान असलेल्या शिवनेरीवर झाला महाआरतीचा विश्वविक्रम

गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे: छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. जगाचे श्रद्धास्थान मानला जाणाऱ्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांच्या महाआरतीचा विश्वविक्रम झाला आहे. […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वाचनालयात पूजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): येथील कै.रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते प्रतिमेंचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कै. रामभाऊ गोपाळ फंड स्मृती वाचनालयाच्या वतीने नियमित वाचकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विकास परीषदेच्या शिरूर तालुकाध्यक्ष विभावरी देव तर प्रमुख […]

अधिक वाचा..

विजयस्तंभाच्या मानवंदनेने उर्जा मिळते; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १८१८ साली झालेल्या लढाई मध्ये शौर्य दाखवले गेले त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या जय स्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी उर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच जयस्तंभ येथे हजेरी लावत तृप्री देसाई यांनी […]

अधिक वाचा..