shirur-blast

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) प्रत्यक्षदर्शींनी सांगितले […]

अधिक वाचा..

तोंड येण्याची कारणे आणि उपाय

तोंड येण्याची कारणे कुपोषण आहारदोष किंवा चुकीची आहार पध्दती आणि जीवनशैली. जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइन ची कमतरता. दात, जीभ, हिरड्या आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे. दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन. कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम. तंबाखू, दारू, गुटखा याचं अतिसेवन. मानसिक ताणतणाव. अपुरी झोप. अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन. कमी प्रतिकारशक्ती. जीवनसत्त्वांची कमतरता. वारंवार टुथपेस्ट […]

अधिक वाचा..

डोकेदुखीची कारणे व घरगुती उपाय 

कारणे १) व्यसन / जागरण करणे. २) टेन्शन घेणे / चिंता करणे. ३) पोट साफ नसणे. ४) टॉयलेट रोखून धरणे. ५) जास्त आंबट / खारट / तिखट खाणे. ६) कमजोर नजर / अशक्तपणा. ७) उष्णतेची सर्दी. ८) आम्लपित्त वाढणे. उपाय  १) नियमित प्राणायाम / अँक्युप्रेशर करा. अँक्युप्रेशर म्हणजे हात व पाय तळवे मागुन पुढून घासणे […]

अधिक वाचा..

‘मोहिनी’ची दमदार एन्ट्री! अनघा ठाकूर-समीर परांजपे मुख्य भूमिकेत

मुंबई: छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना कलर्स मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा करत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’नंतर आता ‘मोहिनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी फक्त टीझरमधून ‘मोहिनी’ची झलक दाखवण्यात आली होती. मात्र, आता अधिकृत प्रोमो समोर आल्यानंतर मालिकेबाबतची चर्चा रंगू लागली आहे. विशेष […]

अधिक वाचा..

‘मी जिंकून घेईन सारं!’ १६ मार्चपासून सायं. ७ वाजता; कलर्स मराठीवर नव्या मालिकेची एंट्री

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची रेलचेल सुरू असताना ‘मी जिंकून घेईन सारं!’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. १६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता ही मालिका ‘कलर्स मराठी’वर प्रसारित होणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून त्यांच्या दमदार अभिनयाची पुन्हा एकदा प्रेक्षकांना […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेत युद्धाची धग; जागतिक चिंतेत भर, शांततेचे आवाहन

तेहरान: मध्यपूर्वेत इस्राएल, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने तीव्र स्वरूप धारण केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये लष्करी कारवायांचे वृत्त झळकत असून परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या मृत्यूबाबतच्या दाव्यांमुळे परिस्थिती अधिकच चिघळल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडून प्रत्युत्तरात्मक क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. […]

अधिक वाचा..

खारघरमध्ये गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागमात शिंदे यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा बुलंद संदेश

खारघर: “धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद-दी-चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य, मानवतेचे रक्षण आणि राष्ट्रीय एकात्मता यांचा ठाम संदेश दिला. हा समारंभ केंद्रीय […]

अधिक वाचा..

घोषणांचा पाऊस, अंमलबजावणीचा दुष्काळ; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी […]

अधिक वाचा..

नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा..

‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजनेचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि कौशल्य विकास मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’, सक्षम युवक, सक्षम राज्य या नाविण्यपूर्ण योजनेचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते सोमवार, दि. २ मार्च, २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असतील. वांद्रे (पश्चिम) येथील आर. डी. […]

अधिक वाचा..