अपंगत्व नसताना दिव्यांग लाभ; गुन्हा दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत राज्यातील पहिली कारवाई

सांगली: लाक्षणिक अपंगत्व नसतानाही अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेतील लाभ घेतल्याप्रकरणी ईश्वरपूर (जि. सांगली) येथील निवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रघुनाथ राजराम भोई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अंतर्गत दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा ठरला आहे. शासकीय, निमशासकीय सेवा तसेच विविध योजना व सुविधांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र व […]

अधिक वाचा..

डोक्यात बसलाय, आज कायमचा बंदोबस्त करतो म्हणत तरुणाची निर्घृण हत्या

लातूर: “लय दिवसांपासून तू माझ्या डोक्यात बसला आहेस, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,” असे म्हणत दोन मित्रांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.प्रज्वल ऊर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) असे हत्या […]

अधिक वाचा..

गोपीचंद पडळकरांचा गाण्यांचा धमाका; सोशल मीडियावरच चर्चेचा भोंडार

मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सतत राजकीय वर्तुळात गाजलेला प्रवास आता मनोरंजन विश्वातही दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी भाजपची “मैदानी तोप” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पडळकरांनी आता गायक-अभिनेता गोपीचंद म्हणून नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपलं नवीन गाणं “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” प्रदर्शित केलं. […]

अधिक वाचा..

‘देवमाणूस’मधून एक्झिट घेतल्यानंतर कोणती अभिनेत्री रुबाब चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई: लोकप्रिय झी मराठी मालिकेतल्या ‘देवमाणूस’ मालिकेतील आर्या पात्र साकारलेल्या अभिनेत्री सिमरन खेडकरने नुकतीच केएमडब्ल्यू चॅनेलला मुलाखत दिली. मालिकेत आर्याचा खून झाला असून, हा खून लालीच्या हस्ते घडल्याचे प्रेक्षकांनी पाहिले आहे. सिमरनने मुलाखतीत आर्या पात्राबद्दल सांगितले, “मला आर्या या पात्राचं कौतुक यासाठी वाटतं की, प्रेम करण्याची आणि आपली स्वप्नं पूर्ण करण्याची अफाट ताकद तिच्यात आहे. […]

अधिक वाचा..

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत ऐतिहासिक विवाहसोहळा; महाराष्ट्रासाठी भावनिक क्षण

मुंबई: प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली लोकप्रिय ऐतिहासिक मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे. मालिकेतील प्रत्येक टप्प्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आता मालिकेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण उलगडणार आहे. सावित्री आणि जोतीराव फुले यांचा विवाहसोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा प्रसंग केवळ मालिकेपुरता […]

अधिक वाचा..

साक्षी महाजन आणि अथर्व कर्वेच्या लग्नाची लगबग सुरु, फक्त तीन दिवस उरले

मुंबई: मराठी कलाविश्वात सध्या लग्नांचा उत्साह रंगत आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिकेतील अभिनेता सिद्धार्थ खिरीडने लग्नगाठ बांधली, त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतील ऋत्विक तळवलकरसुद्धा विवाहबंधनात अडकला. आता यात आणखी एक लोकप्रिय कलाकार जोडी सामील होणार आहे. अभिनेत्री साक्षी महाजन आणि अभिनेता अथर्व कर्वे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या लग्नाची लगबग सुरु झाली आहे. साक्षीच्या घरी लग्नाआधीच्या विधींची […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरूर तालुक्यातील नागरिकांचा तृप्ती सरोदे यांच्यावरचा विश्वास उडाला; कारण…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात अजित दादांच्या राष्ट्रवादी कडून तृप्ती सरोदे जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या. परंतु, पक्षाने ऐन वेळी त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्यबाण हातात घेतला. परंतु त्यानंतर काही दिवसातच त्यांनी शिवसेनेकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेत सगळ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. काही करून निवडणूक लढविणारच, […]

अधिक वाचा..

छोट्या पडद्याची लाडकी अपूर्वा गोरे लवकरच लग्नबंधनात, सोशल मीडियावर दिली आनंदाची कबुली

मुंबई: गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर लग्नाची आनंदाची बातमी जाहीर केली आहे. या मालिकेत आता अभिनेत्री अपूर्वा गोरेने चाहत्यांसोबत तिच्या आयुष्यातील एका खास क्षणाची खूशखबर शेअर केली आहे. स्टार प्रवाहवरील सुपरहिट मालिका ‘आई कुठे काय करते’ मध्ये अपूर्वा गोरेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तिच्या पात्राचं नाव होतं ईशा, जी अरुंधतीची धाकटी मुलगी […]

अधिक वाचा..

भाग्यश्री न्हाळवेच्या आईच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्व दुःखात

मुंबई: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांची आई आजारीपणामुळे निधन झाली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली भाग्यश्रीने या दु:खद घटनेची माहिती स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आईशी शेवटचा संवाद व्यक्त केला […]

अधिक वाचा..

रितेश-जिनिलिया देशमुख साजरा करत आहेत लग्नाचा १४ वा वाढदिवस

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या लग्नाचा १४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास दिवशी रितेशने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून पत्नीला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया दोघेही त्यांच्या विनोदी आणि हटके सोशल मीडिया व्हिडिओंसाठी ओळखले जातात. लग्नाच्या या विशेष […]

अधिक वाचा..