तुप खाण्याचे फायदे

चपात्यांवर तूप लावल्यास त्याचा सुगंध संपूर्ण जेवणाला स्वादीष्ट बनवतो आणि तूप लावलेले पदार्थ खाल्ल्या नंतर पूर्ण थकवा काही क्षणात नाहीसा होतो. भारतीय स्वंयपाकघरात तूप फक्त चव वाढवण्या साठीच नाही तर परंपरा, आरोग्य आणि संस्कृती जपण्याची एक ओळख आहे. तूप खाल्ल्यानं त्वचा, केस चांगले राहण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणात तुपाचा समावेश केल्यास त्याचा सुगंध वाढतो आणि […]

अधिक वाचा..

सायंकाळी दुधाचा चहा कुणी प्यावा आणि कुणी टाळावा

चहा हे एक असं पेय आहे ज्याने जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवात होते. चहा प्यायल्याशिवाय अनेकांचं एकही काम होत नाही. अनेकांना तर चहाची सवयच लागलेली असते. काही लोक सकाळी आणि सायंकाळी चहा पिणं पसंत करतात तर काही लोक दिवसातून कित्येक कप चहा पितात. जास्त प्रमाणात चहाचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. खासकरून सायंकाळी चहाचं सेवन […]

अधिक वाचा..

वृद्धापकाळातील समस्या – कारणे आणि त्यांचे नियंत्रण कसे करावे

म्हातारपण हा आयुष्याचा सुवर्णकाळ असतो पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील हे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यासाठी येथे काही उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे आहेत. वयाशी संबंधित आरोग्य समस्या वृद्धापकाळातील काही सामान्य समस्या आणि त्या कशा व्यवस्थापित करायच्या याबद्दलच्या टिप्सची यादी येथे आहे १) हृदयाचे […]

अधिक वाचा..

कायदे असूनही बालक असुरक्षितच! बालकांच्या सुरक्षेसाठी समाज कधी जागा होणार?

बदलापूर: बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. अशा घटना केवळ कायद्याने थांबत नाहीत, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे. सरकार कितीही कठोर कायदे आणि नियम तयार करीत असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर ते कागदावरच राहतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. बालकांवरील लैंगिक […]

अधिक वाचा..

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका […]

अधिक वाचा..

भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव; उपचार व लस नसल्याने खळबळ

कोलकाता: भारतामध्ये निपाह व्हायरसच्या नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असलेल्या या घातक विषाणूमुळे अनेक देश अलर्ट मोडवर गेले असून, भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रकरणे, प्रशासन सतर्क आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोलकाताजवळील एका खाजगी रुग्णालयात निपाह […]

अधिक वाचा..

“माझा मोठा भाऊ हरपला”! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

मुंबई: बुधवार, २८ जानेवारी २०२६ हा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कधीही न विसरता येणारा ठरला. एका दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकस्मात निधन झाले असून संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. ठाम निर्णयक्षमता, निर्भीड भूमिका आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.या दु:खद घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

आजचे राशीभविष्य! राजयोग, धनलाभ, यश आणि सावधगिरीचा सल्ला

मेष: मेष राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असून राजयोगाची शक्यता आहे. समाजात मान–प्रतिष्ठा वाढेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक योजनांमध्ये प्रगती दिसून येईल. महत्त्वपूर्ण व्यावसायिक करार होण्याची दाट शक्यता आहे. संध्याकाळी धार्मिक कार्यात वेळ जाईल व चांगल्या कामासाठी खर्च होईल. वृषभ: वृषभ राशीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामे मार्गी लागतील. घरात व कार्यालयात सन्मान वाढेल. […]

अधिक वाचा..

अपघातावर राजकारण नको! चौकशी होईलच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेवटच फोनवर कोणाशी बोलण झाल…

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रासह देशभरातून तीव्र शोक व्यक्त केला जात असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षमता आणि लोकहिताची जाण असलेला कर्तबगार नेता महाराष्ट्राने गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत […]

अधिक वाचा..