आज माझा मोठा भाऊ हरपला! अजित पवारांच्या निधनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावूक

विमान अपघातात अजित पवार यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची साश्रू नयनांनी श्रद्धांजली ठाणे: “आज माझा मोठा भाऊ हरपल्यासारखी भावना आहे. अजित पवार हे केवळ नेते नव्हते, तर ते एक अभ्यासू, वेळेचं भान ठेवणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले व्यक्तिमत्त्व होते,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र शोकभावना व्यक्त केली. बारामतीजवळ विमान […]

अधिक वाचा..

प्रशासनावर मजबूत पकड आणि वेळेची काटेकोर शिस्त ही अजित पवारांची ओळख होती

उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा मुंबई: उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ व लोकप्रिय नेते मा. अजितदादा पवार यांच्या आज सकाळी झालेल्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हा विश्वास बसणार नाही असा क्षण असून राज्याने एक दूरदृष्टी असलेला नेतृत्वगुणी नेता गमावला आहे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. […]

अधिक वाचा..

आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत राहील 

आनंद दिघे जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतले समाधीस्थळी दर्शन, ठाण्यात भगव्याच्या विजयाचा गौरव ठाणे: वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरुवर्य आनंद दिघे यांना कृतज्ञता व्यक्त करत, “आनंद दिघे साहेबांचे स्वप्न असणारा ठाणे महापालिकेवरील भगवा झेंडा कायम फडकत ठेवण्याचे कार्य आपण पूर्ण […]

अधिक वाचा..

शिरुरमधून उघडकीस आली अंमली पदार्थांची ‘साखळी’ गॅरेज चालकापासून थेट पोलीस हवालदारापर्यंत धागेदोरे 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील एका साध्या गॅरेज चालकापासून सुरु झालेली अंमली पदार्थांची चौकशी थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस दलातील हवालदारापर्यंत जाऊन पोहोचल्याने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा व शिरुर पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई करत तब्बल १० किलो ७०७ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह पाच आरोपींना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी अंतिम टप्प्यात कमालीची राजकीय रंगत घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यात यंदा थेट लढतींसह […]

अधिक वाचा..

पारोडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बजरंग तात्या सातकर यांची बिनविरोध निवड

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील पारोडी येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असुन सदर निवडणूक विद्यमान सरपंच तथा अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीत उपस्थित सदस्यांपैकी बजरंग तात्या सातकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकारी वर्षा लाला येळे व ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नारायण कुंभार यांनी अर्ज वैध असल्याचे […]

अधिक वाचा..

रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का फायदे आणि तोटे

छातीत जळजळ होणे म्हणजेच ॲसिड रिफ्लक्सही एक सामान्य पचन समस्या आहे, ज्याचा त्रास जगभरातील लाखो लोकांना होत आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण नैसर्गिक उपाय शोधत असतात. सध्या सोशल मीडियावर विविध घरगुती उपचार सांगणार्‍या कन्टेंट क्रिएटर कीर्ती तेवानी यांनी सुचवलेल्या एका उपायाने लक्ष वेधले आहे. दररोज सकाळी धण्याचे पाणी प्या धण्याचे पाणी पचनाच्या आरोग्यासाठी […]

अधिक वाचा..

झोप आणि ध्यान

ध्यानात झोप का लागते, असा प्रश्न खुप जणांना पडतो. काही जण झोप आणि ध्यान एकच मानतात. ‘मला मस्त झोप लागते. काही ध्यान-बिन करण्याची गरज नाही’ असे अजब तर्क लढवून ते मोकळे होतात. झोप आणि ध्यान यात मुलभूत फरक आहे. मनुष्य काम करुन दमला, रात्री सवयीने अंथरुणावर येऊन पडला की त्याला झोप लागते. झोपेत शरीराला विश्रांती […]

अधिक वाचा..

काजू खाण्याचे फायदे 

फक्त चव नव्हे, काजूमधील पोषक घटक मन, डोळे, स्नायू, त्वचा, इम्युनिटी आणि पित्ताशयासाठी उपयुक्त ठरतात मूड बॅलेन्ससाठी उपयोगी काजू हा नैसर्गिक मूड-बूस्टर मानला जातो. त्यातील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल मेंदूत सेरोटोनिन वाढवते, जे ‘good mood’साठी महत्त्वाचे आहे, त्यामुळे ताण, चिडचिड आणि सौम्य नैराश्य कमी करण्यास मदत होते. डोळ्यांच्या आरोग्याचा रक्षक काजूमध्ये असलेले झेक्सॅन्थिन रेटिनाला संरक्षण […]

अधिक वाचा..

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..