ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का; लोकशाही उत्सवात नागरिकांचा सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ठाणे: राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ‘सुवर्ण’ भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ४५ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेडला नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. १०) स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड अंतर्गत […]

अधिक वाचा..
mandavgan-voting

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

शिरुरच्या पुर्व भागात वाघोली मतदार यादीतील दुबार नावांवरुन फ्लेक्सबाजी… शिरूर (तेजस फडके) : पुणे महानगरपालिका हद्दीतील वाघोली येथील मतदार यादीत शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळून आल्याने निवडणुक व्यवस्थेतील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभुमीवर मांडवगण फराटा, तळेगाव ढमढेरे, वडगाव रासाई, इनामगाव, निर्वी, बाभुळसर बुद्रुक, पिंपळसुटी, तांदळी आदी गावांमध्ये मध्यरात्री […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका! ‘पॅनेल पद्धती’बाबत मतदारांच्या सर्व शंका दूर

मुंबई: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवार, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुका ‘पॅनेल पद्धतीने’ होत असल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

किडनीतील बिघाडाचे कोणते संकेत दिसतात 

किडनी म्हणजेच मूत्रपिंड शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. मूत्रपिंड शरीरातील रक्‍ताचे शुद्धीकरण करते. पाणी, अन्न, क्षार यांचे संतुलन, रक्‍तदाब, रक्‍तकण आणि कॅल्शिअमवर नियंत्रण करण्याचे काम करते. मूत्रपिंड रक्‍तातील दूषित घटक गाळून स्वच्छ करते आणि रक्‍तातील अनावश्यक कचरा घटक मूत्रमार्गाद्वारे बाहेर टाकते आणि शरीराचे शुद्धीकरण करते. शरीराला हानीकारक असणारे युरिया, क्रिएटिनिन आणि इतर अनेक प्रकारची आम्ले या […]

अधिक वाचा..

पोटात दुखत असेल तर अनेक घरगुती उपाय

१) गरम पाण्याचा वापर पोटदुखी असल्यास गरम पाणी प्यावे. गरम पाणी पचन सुधारते आणि गॅस बाहेर टाकण्यास मदत करते. दिवसातून २-३ वेळा थोडे-थोडे गरम पाणी प्यावे. 2) साजूक तुपाचा वापर जेवणामध्ये थोडेसे साजूक तूप घालून खाल्याने पचन सुधारते. तुपामुळे आतड्यांना गुळगुळीतपणा येतो आणि गॅस तयार होण्याची शक्यता कमी होते. 3) हिंगाचा वापर हिंग पाण्यात मिसळून […]

अधिक वाचा..

अपचन/अजीर्ण/ढेकर कारणे लक्षण आणि त्यावरील उपाय 

कारणे कमजोर पचनशक्ती, जडान्न घेणे. प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे, तेलकट / तुपट पदार्थ वारंवार खाणे. व्यायाम न करणे, मांसाहार करणे. लक्षणे घश्याजवळ जळजळ होणे, अन्न अडकल्यासारखे वाटणे, पोट गच्च राहणे, गॅस होणे, जास्त तहान लागणे, वारंवार ढेकर येणे, भूक मंदावणे. इ. उपाय १) उपवास करा, कमी खा आणि हालका आहार घ्या. २) पचन न होणारा […]

अधिक वाचा..

ब्रेन ट्युमर म्हणजे काय 

ब्रेन ट्युमर हा शब्द नुसता ऐकला तरी अंगावर काटा येतो. हा आजार म्हणजे जीवघेणा हे समीकरण जवळपास प्रत्येकाच्या मनात पक्के असते. न्यूरोसर्जन म्हणून प्रॅक्टिस करताना मी प्रत्येक वेळी सांगत असतो की, प्रत्येक ब्रेन ट्युमर हा जीवघेणा नसतो, उपचारांमधून चांगले परिणाम हाती लागण्याची आशा अनेक रुग्णांच्या बाबतीत असते. ब्रेन ट्युमर म्हणजे काय  ब्रेन ट्युमर म्हणजे पेशींचा […]

अधिक वाचा..

काय सांगता वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते ही डाळ

सामान्यपणे रोज सगळ्यात भारतीय घरांमध्ये वेगवेगळ्या डाळींचं सेवन केलं जातं. त्यात तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ या डाळींचा समावेश असतो. या डाळींमधून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. मात्र, अनेक लोकांना कुळीथ डाळीचे फायदे माहीत नसतात. त्यामुळे मोजक्याच भागांमध्ये या डाळीचं सेवन केलं जातं. आज आम्ही तुम्हाला या डाळीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. […]

अधिक वाचा..

मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका. राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील पासपोर्ट आधार कार्ड […]

अधिक वाचा..