पित्ताशयातील खडे नि घरगुती उपाय

आयुर्वेदानुसार तीन दोष आहेत जे पित्ताशयाच्या खड्याच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पित्त दोष: याच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे पित्ताशयात खडे तयार होणे. जास्त मसालेदार आणि गरम अन्न, अल्कोहोल इत्यादींच्या सेवनामुळे ही वाढ झाली आहे. कफ दोष: हे चरबीयुक्त, प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे वाढते, जे संपूर्णपणे पित्ताशयात जास्त चिकट पदार्थ तयार करतात. वात दोष: पित्त आणि कफ […]

अधिक वाचा..

तुमच्या आजुबाजूला असलेल्या कोणत्या गोष्टी जंतूंनी भरलेल्या असतात 

दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते घरातील वस्तू असू दे किंवा मग बाहरेच्या वस्तू. आणि कधीकधी त्याचे आपल्याला भान राहत नाही त्याच हातांनी मग आपण काहीही अन्न खातो. त्यामुळे त्यावाटे अनेक जंतू पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण मिळते. संसर्ग पसरण्याचा धोका […]

अधिक वाचा..

तुम्हाला कंबरदुखी, मणक्याचे विकार, हाडांचे दुखणे आहे का

शेतकरी असो की नोकरदार मंडळी. आज बदलत्या आजार शैलीमुळे सगळ्यांनाच हाडांचे विकार जडत आहेत. संधिवात, हाडांचे दुखणे, सांध्यांचा त्रास अशा हाडांच्या दुखण्याने अनेक जण बेजार आहेत. यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय आणि उपचार पद्धती आहेत. वयोमानानुसार, संधिवात, अपघात, हाडांचे झिजणे किंवा कॅल्शियम/व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे हाडांच्या समस्या उद्भवतात. अमरकंद: हाडांच्या विकारांपासून आरामासाठी, मणक्याच्या दुखापती, हात-पायाला सुन्नपणा […]

अधिक वाचा..

हँडबॉलच्या विकासासाठी नवे पर्व

महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी मंत्री अतुल सावे यांची बिनविरोध निवड नाशिक: महाराष्ट्र राज्य हँडबॉल असोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री मा. ना. श्री. अतुल सावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातील हँडबॉल खेळाला सक्षम, दूरदृष्टीपूर्ण आणि प्रभावी नेतृत्व लाभले असून राज्यभर खेळाच्या विस्ताराला नवी दिशा मिळणार सल्याची भावना क्रीडाविश्वातून व्यक्त […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका जिंकण्यासाठी सर्वांनी मैदानात उतराव; आदित्य ठाकरे

मुंबई: संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण असून, आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावं, असं आवाहन शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होत असून, किती वॉर्ड निवडून आणायचे हे आपल्या मेहनतीवर अवलंबून आहे, असं ते म्हणाले. गेल्या चार वर्षांपासून ज्याची वाट पाहत होतो, तो काळ आता आला आहे. […]

अधिक वाचा..

नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानीपत; नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार

गाफील राहू नका एक दिलाने कामाला लागण्याचा कार्यकर्त्यांना दिला संदेश नवी मुंबई: नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या विकासात्मक भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब

मुंबई: जाहीर झालेल्या नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुक निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे राष्ट्रवादीच्या विकासात्मक, सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर जनतेचे शिक्कामोर्तब झाल्याचे या निकालांवरून स्पष्ट झाले आहे,असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जनतेने केवळ आश्वासनांना नाही, तर प्रत्यक्ष केलेल्या कामाला, कार्यक्षम नेतृत्वाला पसंती दिली आहे.राज्याचा सर्वांगीण विकास, विशेषतः ग्रामीण आणि […]

अधिक वाचा..

नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर

ब्रह्मपुरी मुल, नागभीड, घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा, राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ […]

अधिक वाचा..

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर मुंबई: नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदार प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. […]

अधिक वाचा..

शिरुर; १० गुंठ्यांत १० टन आलं पिकाचे उत्पादन; अण्णापुरच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई

शिरुर (तेजस फडके) सध्या शेतीला प्रचंड मोठया प्रमाणात भांडवल लागते अशी एकीकडे परिस्थिती असतानाही दुसरीकडे कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, संयम आणि तांत्रिक ज्ञानाच्या बळावर शेती भरघोस उत्पन्न देऊ शकते, हे शिरुर तालुक्यातील अण्णापुर येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब दत्तु रासकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे. अवघ्या १० गुंठे क्षेत्रात तब्बल ९ ते १० टन […]

अधिक वाचा..