अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′

शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी […]

अधिक वाचा..

शरीरात व्हिटॅमिन ई कमी झाल्यास होतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध

शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्वाचे ठरत असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सपैकी एक म्हणज व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपलं शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन ई एक पॉवरफूल अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि जे आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून बचाव करतं. मात्र, हे व्हिटॅमिन शरीरात जर कमी झालं तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. […]

अधिक वाचा..

कोणत्या समस्या असल्यावर अळशीच्या बियांचं करू नये सेवन

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात अळशीच्या बियांचा समावेश करण्याचा सल्ला अनेक एक्सपर्ट देतात. अळशीच्या बियांनी भलेही तुम्हाला वजन कमी करण्यास आणि डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत मिळत असेल तरीही काही लोकांसाठी अशी बियांचं सेवन करणं नुकसानकारक ठरू शकतं. अशात आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, कोणत्या समस्या असलेल्या लोकांनी अळशीच्या बियांचं सेवन करू नये. बद्धकोष्ठतेची समस्या अनेक […]

अधिक वाचा..

वृद्धापकाळातील समस्या

म्हातारपण हा आयुष्याचा सुवर्णकाळ असतो पण म्हातारपणात येणाऱ्या सामान्य समस्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? त्या का होतात आणि त्या कशा नियंत्रित करता येतील. १) हृदयाचे आरोग्य: वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे, धावणे किंवा जॉगिंग करण्यात अडचण येणे, वारंवार धडधडणे आणि रक्तदाब पातळीत बदल होणे हे सामान्यतः दिसून येते. हे प्रामुख्याने हृदयाच्या स्नायू हळूहळू कठीण आणि […]

अधिक वाचा..

सहा महिन्यांत एसटीच्या ‘पॅकेज टूर’ला भरघोस प्रतिसाद

राज्यभरातून ४,०३९ टूर पॅकेज मधून १९.२४ कोटींची कमाई मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘पॅकेज टूर’ उपक्रमाने अवघ्या सहा महिन्यांत यशाचा नवा इतिहास रचला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. प्रताप सरनाईक यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेला जनतेचा अफाट प्रतिसाद मिळत असून, एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यभरात […]

अधिक वाचा..

मालवणी टाऊनशिप शाळेत खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती; आमदार अस्लम शेख

पालिकेच्या शाळेत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! आमदार अस्लम शेख नागपूर: मालाड पश्चिम मधील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या’ ‘मालवणी टाऊनशिप शाळेत’ खाजगी संस्थेमार्फत अपात्र शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा सुरु आहे, असा गंभीर आरोप मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. शेख पुढे म्हणाले की, पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत पहिली […]

अधिक वाचा..

राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या ५१ व्या अभ्यासवर्गात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

संसदीय आयुधे म्हणजे जनतेशी थेट दुवा साधण्याची साधने; डॉ. नीलम गोऱ्हे नागपूर: राष्ट्रकुल संसदीय मंडळ (CPA) आयोजित ५१व्या संसदीय अभ्यासवर्गात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना “संसदीय आयुधे आणि लोकशाही प्रणालीमध्ये त्यांचे महत्व” या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, संसदीय आयुधे ही केवळ विचार मांडण्याची साधने नसून लोकशाही […]

अधिक वाचा..

जामखेड सभेतील विधानपरिषद सभापती व सदस्यांच्या अवमान प्रकरणाचा मुद्दा विधानपरिषदेत जोरदारपणे मांडला

नागपूर: अहिल्यानगरातील जामखेड येथे २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांच्या प्रचारसभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेच्या रचना, कामकाज आणि सभापतींच्या पदाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा मुद्दा आज विधानपरिषदेत जोरदारपणे मांडण्यात आला. या वक्तव्यामुळे सभागृहाचा गौरव, परंपरा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाल्याचा ठपका लावत आ. प्रवीण दरेकर व आ. […]

अधिक वाचा..

गंभीर दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी

मुंबई: मुंबईतील नाइट क्लब आणि मनोरंजन स्थळांमध्ये अग्निसुरक्षेची पर्वा न केल्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मुख्य अग्निशामक अधिकाऱ्यांना निवेदन सादर गोवा राज्यातील नाइट क्लबमध्ये अलीकडेच घडलेल्या भीषण आगीत २५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर, मुंबईत अशाप्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी तातडीची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शरदचंद्र पवार […]

अधिक वाचा..

इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ कारभाराविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या T2 टर्मीनलवर घोषणाबाजी करत केले आंदोलन मुंबई: इंडिगो एअरलाईन्सच्या सततच्या गोंधळामुळे हजारो प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विमानांची उड्डाणे मनमानीपणे रद्दी करणे, तासन् तास होणारा विलंब, कोणतीही स्पष्ट माहिती न देणे आणि प्रवाशांना दिला जाणारी अपमानास्पद वागणूक या सर्व प्रकारांनी प्रवासी त्रस्त झाले आहेत. इंडिगोच्या या […]

अधिक वाचा..