डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात…

मधुमेह हा एक चयापचय रोग आहे, त्यामध्ये शरीरात ग्लुकोज किंवा साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. जेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही किंवा उन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. त्यावेळी रकतातील साखर वाढू लागते. चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक कारणे या आजाराला आणखी वाढवतात. जर रक्तातील साखर नियंत्रित केली […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेट बसवली नसेल तर वाहनधारकांना किती दंड लागणार? सरकारकडून मोठी माहिती

औरंगाबाद: राज्यातील वाहनधारकांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने सर्व जुन्या आणि नव्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. जुन्या नंबर प्लेट आता मान्य राहणार नाहीत. कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून विशेष सन्मान प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रगतीचे योग चांगले आहेत. धनलाभाचे योग आहेत तसेच रात्री व्यवसायात एखादी महत्त्वाची डील फायनल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहेत. समाजात दानधर्म आणि शुभकार्यावर खर्च करणार आहात. तुमचा मानसन्मान वाढेल. वृषभ: आजचा दिवस उत्तम असून तुमचे लक्ष नवीन योजनांकडे असेल. ऑफिसमध्ये […]

अधिक वाचा..

गाढ झोप येण्यासाठीचे उपाय

रात्री चांगली झोप येण्यासाठी 7 ते 8 वाजता दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. फार जास्त जड काही न खाता हलकं काहीतरी खावं. 8 वाजतानंतर पूर्ण घरातील लाइट डिम ठेवा. प्रकाश कमी असेल तर झोप लवकर लागेल. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मेंदू एक्साइट होईल असं काही करू नका. जसे की, हॉरर सिनेमा बघणे किंवा ऑफिसचं काम करणे. […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने […]

अधिक वाचा..

जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ खाल्ल्यास काय होते

आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टी औषधी गुणधर्मांचा खजिना असतात. अगदी काही आजारांपासून ते स्किन केअरपर्यंत सर्वचबाबतीत किचनमधील काही गोष्टींचा वापर करू शकतो. त्याचपद्धतीने पोटाच्या समस्येच्याबाबत देखील आपण घरगुती उपायांनी नक्कीच आराम मिळवू शकतो. अनेकदा आपण असंही ऐकलं असेल की जेवणाच्या अर्धातास आधी पाणी प्या किंवा जेवण झाल्यावर अर्धातासानंतर पाणी प्या. त्यामागे केलेल्या जेवणाचे नीट पचन […]

अधिक वाचा..

आपण आजारीच पडू नये यासाठी काही 10 सोपे पण प्रभावी उपाय

१) सकस आहार  रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा. रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या. २) पाणी योग्य प्रमाणात दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या. प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा. ३) नियमित झोप  रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक. ४) व्यायाम/योगा रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा. […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता फक्त २०० रुपयांत होणार

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. एकत्रित कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिश्शांची मोजणी आता केवळ प्रति हिस्सा २०० रुपयांत होणार असल्याने वाटणीसंबंधी वाद मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. पोटहिस्सा मोजणी का महत्त्वाची जमिनीची फक्त कागदोपत्री वाटणी केल्यामुळे नंतर वाद निर्माण होत होते, त्यामुळे अधिकृत मोजणीची आवश्यकता निर्माण होत होती अधिकृत नोंद नसल्याने जमिनीच्या […]

अधिक वाचा..

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे व्हिजन असलेले खासदार:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न डोंबिवली: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभतो त्यावेळी मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. याचे उदाहरण कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात […]

अधिक वाचा..

रशिया सोबत संबंधाची पायाभरणी काँग्रेस काळात…

रशियन राष्ट्राध्यक्ष मा पुतीन भेट समारंभास काँग्रेसच्या ‘विरोधीपक्ष नेत्यां’ना राष्ट्रपती भवनचे निमंत्रण न देणे, ही परंपरा व संकेतांची पायमल्ली मुंबई: १९७१ च्या युद्धात अमेरिकेने जेंव्हा बंगालच्या उपसागरात विमानवाहू जहाज पाठवून पाकिस्तान’ला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २ दशकात झालेली पं नेहरूं, शास्त्रीं व इंदीरा गांधी’च्या नेतृत्वाखालील भारताची प्रगती, सामर्थ्यपुर्ण अस्तित्व, स्वयंसिद्धता व परराष्ट्र नितीची दखल घेऊनच, […]

अधिक वाचा..