जळवात म्हणजे काय

तळपायाला भेगा पडणे या त्रासाला जळवात असे म्हणतात. जळवात ही तळव्याची एक सामान्य समस्या असून याचा त्रास अनेकांना होत असतो. जळवात आजाराला English मध्ये Cracked Heels ह्या नावाने ओळखले जाते. येथे जळवात का होतो व जळवातवरील उपायांची माहिती खाली दिली आहे. जळवात होण्याची कारणे जळवात होण्यास अनेक कारणे जबाबदार असतात. यामध्ये अनवाणी चालण्याच्या सवयीमुळे, अधिक […]

अधिक वाचा..

लिव्हरचं काम बिघडायला लागलं की शरीरात दिसतात ‘ही’ लक्षण

शरीरातील वेगवेगळी अवयवं वेगवेगळी कामं करतात. त्यात लिव्हरचं काम खूप जास्त महत्वाचं असतं. शरीर डिटॉक्स करण्यासोबतच लिव्हर शरीरासाठी 500 पेक्षा जास्त कामं करतं. लिव्हर रक्त साफ, पचन तंत्र मजबूत करणे आणि शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतं. जर लिव्हरनं काम करणं बंद केलं तर शरीरात विषारी तत्व जमा होतील. आणि शरीर वेगवेगळ्या आजारांनी वेढलं […]

अधिक वाचा..
Dnayneshwar-Katke-Accident

शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या कारच्या धडकेने चिमुकली उडाली चेंडूसारखी…

शिरूर: शिरूर नगर परिषदेच्या प्रचारासाठी पुण्याकडून शिरूरकडे निघालेले शिरू-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या भरधाव मर्सिडीज कारने चिमुकलीला (वय ४) जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी (ता. 30) दुपारी बोऱ्हाडेमळा येथे घडली. या घटनेत चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुभ्रा पंढरीनाथ बोऱ्हाडे (वय 4) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे […]

अधिक वाचा..

शिरुर; आधी मुरुम चोरी नंतर तक्रार मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरी जाऊन दमदाटी

शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा अन नऊ बारा…    शिंदोडी (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असुन एका अट्टल मुरुम चोराने दि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्वी (ता. शिरुर) येथील एका अल्पसंख्याक समाजातील शेतकऱ्याच्या शेतातुन माती चोरली. या प्रकाराला शेतकऱ्याने विरोध केल्याने त्याच्या अंगावर चारचाकी घालत दहशत निर्माण […]

अधिक वाचा..

अलकाताई खांडरे ‘विकासाच्या लढतीला नवी चालना’

महाविकास आघाडीचे पक्के पाऊल, जनतेचा प्रचंड प्रतिसाद शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने अनुभवी, स्वच्छ प्रतिमा आणि लोकाभिमुख कारभारासाठी ओळखल्या जाणाऱ्या अलकाताई सुरेश खांडरे यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी दिली आहे. या निर्णयाने शिरूरच्या राजकारणात सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये “अनुभवी नेतृत्व पुन्हा मिळणार” अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे.अलकाताई खांडरे […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील बड्या गटाविरोधात बेट भागात संतापाचे वादळ!

सततची दादागिरी, सुडाचे राजकारण आणि अधिकार्‍यांवरील दबावामुळे जनतेचा संयम सुटला…  शिरूर (अरुणकुमार मोटे): बेट भागात टाकळीहाजीतील एका बड्या राजकीय गटाविरोधात असंतोष प्रंचड शिगेला पोहोचला असून आंबेगावातील देव माणूस असलेल्या नेत्याला खोटे सांगून तरुण व नागरिकांना पोलिसांकडून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे .गावोगावी तरुण आणि नागरिक आता होणाऱ्या त्रासामुळे उघडपणे विरोध व्यक्त करू लागले आहेत. गेल्या काही […]

अधिक वाचा..

शेवगावात शिवशक्ती आणि जनशक्तीचा संगम, विकासाची नवी ताकद उभी राहणार

जनशक्तीच विजयी होणार, विरोधकांना ‘पेन्शन’ देऊन कायमचे घरी बसवा अहिल्यानगर: शेवगावमध्ये शिवशक्ती आणि जनशक्ती एकत्र आल्याने विकासाची नवी शक्ती निर्माण झाली असून या लढाईत जनशक्तीचाच विजय होणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांना कायमची ‘पेन्शन’ देऊन घरी बसवण्यासाठी सज्ज राहा, असे आव्हानही त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांना वेग येत […]

अधिक वाचा..

प्रोफेशनल काँग्रेसमध्ये विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: पल्लवी नायक

अखिल भारतीय प्रोफेशनल काँग्रेसचे १५ डिसेंबरपर्यंत सदस्य नोंदणी अभियान मुंबई: काँग्रेस पक्षात विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग आधीपासूनच आहे परंतु आता प्रोफेशनल काँग्रेस हे एक स्वतंत्र व्यासपीठ असून डॉक्टर, अभियंते, वकील यांच्याबरोबरच खेळाडू, कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील लोकांनीही यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे यासाठी सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. १५ डिसेंबपर्यंत सदस्य नोंदणी करून […]

अधिक वाचा..

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्या तरी ओबीसी आरक्षणावरील ‘टांगती तलवार’ कायम

भाजप सरकारने ओबीसी समाजाची केली दिशाभूल; विजय वडेट्टीवार चंद्रपूर: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय […]

अधिक वाचा..

शिवसेना–भाजप युती ही विचारधारेची युती, ही युती कायम राहणार

रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे इगतपुरी मध्ये स्पष्टीकरण नाशिक: राज्याच्या राजकारणात शिवसेना–भाजप युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज स्पष्ट भूमिका घेतली आहे. ते म्हणाले शिवसेना–भाजप युती ही सत्ता किंवा परिस्थितीजन्य नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी विचारधारेवर ही युती घडवली आहे. त्यामुळे ही […]

अधिक वाचा..