हे पाच सुपर फूड्स खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात राहील

कधीकधी अचानक जास्त भूक लागने किंवा जास्त प्रमाणात खाणे ही सर्वसामान्य आणि सर्वांसोबत घडणारी गोष्ट आहे. परंतु जर तुम्ही नियमित योग्य पद्धतीने जेवण करत असाल आणि आणि तरीही तुमचे पोट भरत नसेल आणि तुम्हाला सतत काहीतरी खावंसं वाटत असेल, तर कदाचित तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. कारण असं होणं म्हणजे तुमचे वजन जलद गतीने […]

अधिक वाचा..

भांडणं मिटवायचेत रस्त्यावर उभा रहा; जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची टेम्पोनं चिरडून हत्या…

पुणे: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अविनाश सातपुते असं मृत्यू झालेल्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या ज्ञानमुद्रा स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): येथील ज्ञानमुद्रा स्कूलमध्ये १५ ऑगस्ट २०२५ रोजी देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी शाळेच्या प्रांगणात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व नृत्य सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. या कार्यक्रमात लहान मुलांपासून मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. ‘देशप्रेम, एकता आणि आपली संस्कृती जपणे हीच […]

अधिक वाचा..

‘तुझे अनैतिक संबंध आहेत, मला तलाक दे’; पुण्यात भर चौकात तरूणीला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तलाक का देत नाही म्हणत २२ वर्षीय तरूणीला जीवे मारण्याचा भरसकाळी प्रयत्न केला. सुदैवाने ता या हल्ल्यातून बचावली. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे. थेरगाव येथील एम. एम. चौकात हा सर्व प्रकार घडला. एका २२ वर्षीय तरुणीवर तिच्या पतीने तलाक न दिल्याच्या रागातून ब्लेडने वार करून खुनी […]

अधिक वाचा..

मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसल्याने तात्काळ पंचनामे करून सरकारने मदत करावी

नागपूर: मराठवाडा, पश्चिम विदर्भात मुसळधार पावसाने मोठा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा, पैनगंगा नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरले आहे. हाताशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ज्वारी,कपाशी ,सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर पशुधनाचे नुकसान […]

अधिक वाचा..

दूध आणि खजूर यांचे सेवन

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत पोषणाची कमतरता जाणवते. विशेषतः रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होणे म्हणजेच ॲनिमिया. परंतु काही घरगुती उपाय हे महागड्या औषधा शिवाय मोठा बदल घडवतात. त्यातलाच एक साधा, सहज उपाय म्हणजे दूधात खजूर टाकून त्याचे सेवन करणे. झोपण्या पूर्वी दूध खजूर यांचे सेवन रात्री झोपण्याच्या सुमारास, एक ग्लास कोमट दूध घ्या आणि त्यात २-३ खजूर […]

अधिक वाचा..

हळद वेलची दूध पिण्याचे फायदे

हळद व वेलची या दोन्ही अमूल्य औषधी घटक मानल्या जातात. हळदीत अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल, अँटीएजिंग गुणधर्म असतात, तर वेलची पचन सुधारण्यास आणि त्वचा ताजीतवानी ठेवण्यास मदत करते. रात्री झोपण्यापूर्वी हळद वेलची मिसळलेले दूध पिल्याने शरीराला अनेक फायदे होतात. म्हातारपणाची प्रक्रिया धीमी होते: हळदीतील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला वृध्द होण्यापासून संरक्षण देतात. सुरकुत्या कमी होतात: त्वचेतील कोरडेपणा व झीज […]

अधिक वाचा..

डाळ खाल्ल्यानंतर गॅस, अ‍ॅसिडिटी, ब्लोटिंगचा त्रास मग हे 5 उपाय कराच

‘डाळ’ हा आपल्या भारतीय आहारातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. रोजच्या आहारात आपण हमखास वेगवेगळ्या डाळींचा समावेश करतोच. डाळीमध्ये फायबर, प्रथिने, लोह, झिंक, फोलेट आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी डाळी प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानल्या जातात. त्यामुळे भारतातील बहुतांश घरांमध्ये दररोज आहारात डाळ तयार केली जाते. डाळ आहारातील महत्वाचा पदार्थ […]

अधिक वाचा..

मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा? 

‘आता तरी उठा’ या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले… अहिल्यानगर: राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करून एक बॅनर झळकला, त्यात अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. या बॅनरवर […]

अधिक वाचा..