डोळ्यांची दृष्टी वाढवणारा उपाय

आपल्या दैनंदिन जीवनशैलीत मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीच्या सतत वापरामुळे डोळ्यांवर ताण येतो, आणि त्यामुळे दृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी बाजारातील औषधांपेक्षा घरगुती, नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी आणि सुरक्षित ठरतात. यातील एक अत्यंत उपयुक्त आणि पारंपरिक उपाय म्हणजे खडीसाखर आणि बडीशोपाचा संगम.कसा करायचा हा उपाय रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा खडीसाखर […]

अधिक वाचा..

नैसर्गिक सुपरफूड शेंगदाणा

प्रत्येक घरात असतो एक नैसर्गिक सुपरफूड तो म्हणजे शेंगदाणा. आजकाल अनेक जण अंडी खात नाहीत, काही दूध पित नाहीत. मग प्रश्न असा निर्माण होतो की शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, कॅल्शियम, बी-१२ आणि इतर पोषक तत्वं मिळणार तरी कुठून? याचं उत्तर आहे आपल्या रोजच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा शेंगदाणा. हाच शेंगदाणा तुमच्या आरोग्याचा रक्षक आहे. सगळ्याच […]

अधिक वाचा..

अळू्ची कंद म्हणजे बटाटा आहे तरी कसा 

अळूच्या पानांबरोबरच अळू्च्या कंदाचा म्हणजेच अळकुडी /अरवीचा वापरही होतो. हा कंद पचायला जड, शरीराला पोषक, वातूळ आहे. आमसूल टाकून मीठाच्या पाण्यात उकडून तसाच खायला छान लागतो. उकडलेल्या अळकुड्या सोलून भाजी केली जाते. अशा या अळवाच्या कंदभाजीने जर अजीर्ण झाले तर तांदुळाचे धुवण म्हणजे तांदुळ धुतलेले पाणी हे औषध. अळकुडी म्हटल्याबरोबर त्याच्याच जातकुळीतल्या बटाट्याची आठवण झालीच […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस फारसा ठिक नाही. जर तुम्ही कोणत्याही व्यक्ती, बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तसे करू नका; आज घेतलेले कर्ज चुकवणे कठीण होईल. तुमच्या कामात जुन्या मित्रांचे सहकार्य मिळेल तसेच आज काही नवे मित्र होतील भविष्यात तुमच्या कामासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो. आज सरकारी कामात यश मिळेल तसेच तुमचा सन्मान […]

अधिक वाचा..

एसीचा भीषण स्फोट झाल्याने विवाहित महिलेचा होरपळून मृत्यू, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, पण…

सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या […]

अधिक वाचा..

राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला होता. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला […]

अधिक वाचा..

मोदींचं पुन्हा धक्कातंत्र, आज होणार मोठी घोषणा? उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई: पुढच्या महिन्यात 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी आता एनडीएच्या गोटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर संसद भवनात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) नेत्यांची नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत एनडीएच्या (NDA) गोटातून मोठी अपडेट समोर आली आहे. जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर […]

अधिक वाचा..

लाल दिव्याची गाडी सोडून गेलो अन्‌…

पुणे: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पालक म्हणून एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर आलेला अनुभव आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सांगितला. ‘तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहात हे कोणाला सांगू नका, लाल दिव्याची गाडी आणि पोलिसांचा ताफा अजिबात आणू नका,’ असे मुलीने मला स्पष्टपणे बजावले. त्यानुसार मी सामान्य पालकांप्रमाणे गेलो तर मी […]

अधिक वाचा..

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची सांत्वनपर भेट, तर जखमींची नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

पुणे: खेड तालुक्यातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जात असताना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत १२ महिला भाविकांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा अधिक महिला व लहान मुले जखमी झाले. या हृदयद्रावक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले, तसेच जखमींची […]

अधिक वाचा..

‘ठरलं तर मग’ मधील पूर्णा आजीचं म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी घेतला अखेरचा श्वास

पुणे: ‘स्टार प्रवाह’ वरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून घरोघरी लोकप्रिय झालेल्या करारी पण प्रेमळ अशा ‘पूर्णा आजी’ म्हणजेच ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. त्या 68 वर्षांच्या होत्या. त्यांचं शनिवारी दुपारी पुण्यातील दिनानाथ हॉस्पिटलमध्ये निधन झालं अशी माहिती आहे. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. पण, त्यांच्या निधनाचं नेमकं कारण समजलेलं नाही. ज्योती चांदेकर यांच्या […]

अधिक वाचा..