अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा निर्घृण खून

कोल्हापूर: कोल्हापुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. बेनाडे हा हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच ग्रामपंचायत सदस्य होते. मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, आज त्यांच्या हत्येची बातमी समोर आली आहे. बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे […]

अधिक वाचा..

आव्हाडांच्या लेकीवरही खालच्या भाषेत टीका, नताशा म्हणाली…

मुंबई: राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, याचा प्रत्यय काल विधानभवनात आला. आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीने आणि त्यानंतर सोशल मीडियावर नताशा आव्हाड यांच्यावर झालेल्या खालच्या पातळीच्या टीकेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काल, १७ जुलै २०२५ रोजी, विधानभवनात संध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास एक अभूतपूर्व घटना घडली. जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन […]

अधिक वाचा..

पडळकर-आव्हाड नाही ‘त्या’ व्यक्तीवर कारवाई करा, गृहमंत्र्यांची पात्रता

मुंबई: विधानभवनाच्या लाॅबीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले. पडळकर यांचे समर्थक कार्यकर्ते हृषिकेश टकले आणि आव्हाडांचे मुख्य कार्यकर्ते नितिन देशमुख यांच्यात तूफान हाणामारी झाली. पडळकर यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली तर आव्हाड हे संतापले होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केल्याने ट्विस्ट आला आहे. […]

अधिक वाचा..
Pimple-Khalsa-School

पिंपळे खालसा शाळेची 1971 साला पासून ची शिष्यवृत्ती परंपरा कायम!

शिक्रापूरः पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन 2025 या परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे खालसा (ता. शिरूर) या शाळेचे तब्बल 22 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादी मध्ये झळकले. शिष्यवृत्तीची 55 वर्षांची परंपरा अखंडितपणे चालू ठेवली आहे. या शाळेचे आत्तापर्यंत 650 हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. शाळेत इयत्ता पहिली पासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करून […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातील शांताई डेरी व पशुखाद्य येथे मोठ्या प्रमाणात   शेतकऱ्यांची फसवणुक आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ‘अन्याय तेथे प्रतिकार’ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा स्वाती गायकवाड, कार्याध्यक्षा संगिता वानखेडे, सचिव अर्चना केदारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असुन संबंधित […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाई येथे रस्त्याची दुरावस्था, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष 

चौधरी वस्ती ते फलकेवाडी रस्त्याची दुरावस्था; शालेय विद्यार्थी, नागरिकांची गैरसोय पाबळ (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील कान्हूर मेसाई येथील फलकेवाडी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग विसरल्यामुळे व पूर्वीचे खड्डे बुजविताना निकृष्ट दर्जाचे काम याचा परिणाम पावसामुळे असंख्य खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था रस्त्यांची झाली आहे. चौधरी वस्ती […]

अधिक वाचा..

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण […]

अधिक वाचा..

मूळव्याध म्हणजे काय

मूळव्याधला Piles किंवा Hemorrhoids असेही म्हणतात. हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये गुदभाग आणि मलाशय यांच्या ठिकाणी सूज येते. यामुळे, गुद्द्वारांच्या आत आणि बाहेरील बाजूला कोंब येतात. अनेक लोक पाईल्सला त्रस्त आहेत. हा त्रास दिवसेंदिवस वाढतच जातो. यासाठी यावर वेळीच उपचार करणे महत्वाचे असते. या समस्येत शौचाच्या ठिकाणच्या शिरांना सूज येते. तसेच शौचाच्या ठिकाणी […]

अधिक वाचा..

उन्हाळी लागणे, थकवा- अशक्तपणापासून होईल सुटका, रोज प्या चांदीच्या ग्लासातून पाणी, पाहा का महत्वाचे…

पूर्वीच्या काळी राजे महाराजांच्या काळात चांदीची भांडी सहज पाहायला मिळायची. या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ आणि पाणी ग्रहण केले जात असतं. सध्या चांदीची भांडी अनेक घरांमधून लोप पावताना दिसत आहे. हल्ली चांदीच्या भांड्यामधून मुलांचे अन्नप्राशन केले जाते. असे म्हटले जाते की, चांदी आपल्या शरीराला निरोगी ठेवते. सध्याच्या काळात धातूऐवजी प्लास्टिक आणि स्टीलच्या भांड्यांना अधिक प्रमाणात वापरले जाते. […]

अधिक वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: मुंबईची लोकल म्हणजे लाखोंची लाईफलाईन. दररोज प्रवासी धक्के खात आणि प्रचंड गर्दीतून प्रवास करतात. अशा स्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकारने आता सरकारी कर्मचाऱ्यांना अर्धा तास उशिरा कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. विधानसभेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..