‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावणा-या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा  मुंबई: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभीमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती पण आज छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरात ची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील गोरक्षक अजिंक्य तारु यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ पदी नियुक्ती 

शिरुर (तेजस फडके): शिरुर शहरातील सामाजिक, धार्मिक आणि गोरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” अंतर्गत मानद प्राणी कल्याण अधिकारी या अत्यंत सन्माननीय पदावर नियुक्ती झाली आहे. या निवडीमुळे शिरुर शहर, तालुका तसेच संपुर्ण पुणे जिल्ह्यातुन विविध सामाजिक संघटना, नागरिक, तरुण कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरूर भूमी अभिलेख कार्यालयात अमोल भोसले यांच्या मनमानी कारभाराची चर्चा

नियमबाह्य नियुक्त्या, एसीचा गैरवापर अन् नागरिकांची आर्थिक पिळवणूक शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. विशेषतः उपअधीक्षक अमोल भोसले यांच्या कार्यशैलीबाबत तक्रारींचा भडिमार सुरू झाला आहे. कार्यालयात चार ‘झिरो’ कर्मचारी भोसले यांनी स्वतःच्या मर्जीनुसार नेमले असून, या कर्मचाऱ्यांचा पगार नेमका कोण करतंय, यावर सध्या प्रचंड गूढ निर्माण […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेटसाठी आता अंतिम मुदतवाढ; या तारखेपर्यंत न बसवल्यास होणार 10 हजारांचा दंड

संभाजीनगर: जर तुम्ही तुमच्या वाहनांना अजूनही HSRP नंबर प्लेट लावली नसेल, तर तुमच्यासाठी ही शेवटची संधी आहे. सरकारने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट्स अनिवार्य केल्या असून यापूर्वी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, परंतु आता ही अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली आहे. […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत; या योजनेला उस्फुर्त प्रतिसाद

तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थिनी घेतला लाभ मुंबई: १६ जुन पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसात म्हणजे १६ जुन ते ३० जुनपर्यंत तब्बल ५ लाख २१हजार ३५४ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अशी माहिती परिवहन […]

अधिक वाचा..

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्या गोष्टींचे सेवन टाळायला हवे? जाणून घ्या…

आपली ‘प्रदूषणाने आणि विषारी पदार्थांनी भरलेली जीवनशैली’ शरीरावर पोषक घटकांच्या पुरवठ्याची प्रचंड मागणी करते, जी बहुतेकदा अन्नाच्या सेवनापेक्षा जास्त असते. खराब आहार रोखण्याचे सर्व उत्तम मार्ग असूनही, आजकाल अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण दशकांपूर्वीपेक्षा खूपच कमी आहे. पारंपरिक शेती पद्धती आणि पोषक घटकांचा अभावयुक्त माती यांमुळे आपल्या अन्नात अनेकदा पोषक घटकांचा अभाव असतो. त्याशिवाय सतत स्क्रीन […]

अधिक वाचा..

झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिण्याची सवय पडेल महागात

चांगल्या आरोग्यासाठी जास्त पाणी प्यायलं पाहिजे. त्यामुळे अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय असते. तुम्हीही असं करत असल्यास तुमच्या शरीराचं खूप नुकसान होऊ शकतं. दिल्लीच्या एक्सपर्टने झोपण्यापूर्वी आपण किती पाणी प्यावं हे सांगितलं आहे. यासोबतच, जे लोक जास्त पाणी पितात त्यांना कोणत्या समस्या उद्भवू शकतात हे देखील सांगितलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी फक्त २ […]

अधिक वाचा..

होमिओपॅथी औषध म्हणजे नेमकं काय? फायदे ऐकुण व्हाल थक्क

थंडी सुरु होताच वातावरणामध्ये गारवा निर्माण होतो. हिवाळ्यामध्ये तुम्हाला निरोगी शरीरासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे गरजेचे असते. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असल्यास तुम्हाला सर्दी, घसा खवखवणे आणि ताप यासारख्या समस्या वारंवार उद्भवतात. परंतु तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात. तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही होमिओपॅथी उपचारांची मदत घेऊ शकता. अनेकांना प्रश्न पडला असेल होमिओपॅथी […]

अधिक वाचा..

शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचा डाळिंब माल चोरीला; तालुक्यातील तिसरी घटना

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावातुन एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल ४५०० किलो वजनाचा अंदाजे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचा डाळिंबाचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिंदोडी येथील शेतकरी शहाजी तुकाराम वाळुंज (वय ५०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक ०१ जुलै २०२५ ते ०२ जुलै २०२५ […]

अधिक वाचा..

‘स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमाचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ*

राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनविणार मुंबई:“स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमातून राज्याला उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. सदर प्रणाली ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून NRI/PIO/OCI/FNS/CIWGC उमेदवारांची प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी मदत करेल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात “स्टडी इन महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या […]

अधिक वाचा..