जखम झाल्यावर धनुर्वात प्रतिबंधक लस का देतात

जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते. धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा […]

अधिक वाचा..

तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात

तुमच्या चालण्याच्या विशिष्ट पद्धतीतील लक्षणांबद्दल तज्ज्ञ डिमेंशियाची सुरुवात दर्शवू शकत असल्याचा दावा करत आहेत.डिमेंशिया जसजसा वाढत जातो तसतसे व्यक्तींना त्यांची दिशा समजण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक अर्थ लावणे कठीण होते. परंतु, चार स्पष्ट चिन्हे चालताना एखाद्याला या आजाराने ग्रासले आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करू शकतात. चालताना लक्षात येणारी […]

अधिक वाचा..

या घरगुती उपायांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता

दूध आणि हळद गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. आल्याचा चहा आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने चांगला असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होऊ शकते, ज्यामुळे प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. व्यापाऱ्यांना जुन्या ग्राहकाकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. चंद्राच्या उच्च स्थितीमुळे रात्रीपर्यंत एखादी महत्त्वाची डील निश्चित होऊ शकते. सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे. गुंतवणुक करताना काळजी घ्या. वृषभ: नोकरदार लोकांसाठी कामाच्या ठिकाणी दबाव […]

अधिक वाचा..

दिविजा वृद्धाश्रम मार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

तळेरे: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमाकडून कणकवली व देवगड तालुक्यातील हजार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्ये यांनी ग्रामीण भागातील २९ शाळेतील हजार विद्यार्थ्यांना दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडून आपल्या शालेय नातवंडाना शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. आजी […]

अधिक वाचा..

लसणाचे उपयोग किती व कसा करावा

1) कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात. २) लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात. ३) बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा. ४) गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो. ५) किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस […]

अधिक वाचा..

अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड

महाराष्ट्राची भाषा ही मराठीच; मराठी भाषेचे कुठेही नुकसान होईल असा निर्णय महायुती सरकार कधीही घेणार नाही… मुंबई: अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. आषाढी वारीला […]

अधिक वाचा..

विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा अंदाज समित्यांची भूमिका खूप महत्त्वाची; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहचला पाहिजे आणि त्यादृष्टीने संसदेच्या प्राक्कलन समितीचे ( अंदाज समिती) काम खूप परिणामकारक ठरते, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. संसद तसेच विविध राज्यांच्या प्राक्कलन समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विधानभवनातील सभागृहात या दोन दिवसीय परिषदेची सुरुवात आज सकाळी झाली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे […]

अधिक वाचा..

७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू: २५ जूनला निकाल मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात […]

अधिक वाचा..

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: त्रिभाषा सूत्रासंदर्भात साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकीय नेते आणि इतरही सर्व संबंधितांशी चर्चा करुनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित […]

अधिक वाचा..