कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही भाजपा पक्षात प्रवेश देणार का; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: भारतीय जनता पक्ष स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष समजतो पण शक्तीशाली असल्याचा आव आणणारा पक्ष मात्र कोणालाही पक्षात प्रवेश देत आहे. आतापर्यंत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले त्यांनाच सन्मानाने पक्ष प्रवेश देऊन मंत्रीपदही दिले. आता तर भाजपाने सर्व सोडून दिले आहे. ज्या व्यक्तीवर माफीया दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला त्यालाच सन्मानाने पक्षप्रवेश दिला. आता भाजपा […]

अधिक वाचा..

येत्या नवरात्र उत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन

मुंबई: श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन सन्माननीय मुख्यमंत्री श्री . देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री .अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. असे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. […]

अधिक वाचा..
wellary-viral-video

Video! आजी-आजोबाच्या प्रेमाची इनसाईड स्टोरी; माधुकरी मागून जगतात…

छ. संभाजीनगर : सोनाराच्या दुकानातील आजी-आजोबांचा Video सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहिवरला आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात. त्यांचा एक मुलाचे निधन झाले असून, दुसरा मुलाला दारूचे व्यसन आहे. आजी-आजोबा माधुकरी मागत […]

अधिक वाचा..

उशिरा उठणं आणि नाश्ता न करणं आरोग्यासाठी धोकादायक, जाणून घ्या…

सकाळच्या सवयी आपल्या दिवसाची सुरुवात ठरवतात. जर आपण सकाळी उठल्याबरोबर काही चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण चांगल्या सवयी अंगीकारणं आणि दिवसाच्या सुरुवातीला कोणतंही नकारात्मक काम करू नये हे खूप महत्वाचं आहे. उशिरा उठण: उशिरा उठल्याने तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात दही खावं की नाही

पावसाला काही भागांमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, सोबत काही आजारांनाही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही, असा प्रश्न काही लोकांना पडतो. वातावरण बदलताच […]

अधिक वाचा..

झोपही गाढ लागेल आणि तोंडाची दुर्गंधीही होईल कमी, नियमित खा स्वयंपाकघरातला ‘हा’ एक मसाला

आपल्या किचनमध्ये असे अनेक मसाले असतात जे पदार्थांची टेस्ट तर वाढवतातच, सोबतच आपल्या आरोग्यालाही अनेक फायदे देतात. या मसाल्यांमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात, जे औषधीसारखं काम करतात. त्यामुळेच आयुर्वेदातही या मसाल्यांना खूप महत्व आहे. मसाल्यांमधील हिरवी वेलची आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वेलचीचा वापर केला जातो. सोबतच वेलची मुखवास म्हणूनही वापरली […]

अधिक वाचा..

मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याच्या मुदतीत वाढ; असे करा घरबसल्या तुमचा आधार अपडेट..

संभाजीनगर: भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्ड धारकांना एक मोठी खूशखबर दिली आहे. तुमचे आधार तपशील मोफत ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम मुदत आता १४ जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोफत अपडेट कसे कराल सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या आधार नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा “Document Update” किंवा “Update Demographics Data” […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आजचा दिवस उत्पन्नाच्या बाबतीत शुभ आहे. व्यवसायात संध्याकाळपर्यंत एक महत्त्वाची डिल निश्चित होवू शकते. तुम्ही कागदपत्रं आणि तुमटे प्रेझेन्टेशन तयार ठेवा. तुमच्या कामातील चूका टाळा. सरकारी कामे देखील पटापट मार्गी लागणार आहेत. समाजात चांगल्या कार्यात खर्च करणार असून दानधर्म करणार आहात. नोकरीमध्ये वातावरण ठिक आहे. सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये उत्तम मदत करतील. कामात फोकस ठेवा […]

अधिक वाचा..
wellary-viral-video

आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती अन् मनाचा मोठेपणा; Video तुफान व्हायरल…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकले. संबंधित Video पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे. माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. […]

अधिक वाचा..

इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुंबई: मृत्यू हे सरकारच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत. कुंडमळा येथे पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात याची माहित असताना तो धोकादायक पुल खुला का ठेवला? असा प्रश्न विचारून हे सरकारने घेतलेले बळी आहेत, जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. इंद्रायणी पुल […]

अधिक वाचा..