जाणून घ्या तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच यश मिळेल. आज तुम्हाला रस्त्यावरील एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला अपार आनंद मिळेल. आज मुले कोणत्याही निर्णयात तुमचे मत विचारतील. आज तुम्ही ऑफिसच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, त्यामुळे तुमची कामे वेळेवर पूर्ण कराल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला जाणार […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आधुनिक प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक

शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र;  ‘महाविस्तार एआय’ ॲपचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई: कृषी विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘महाविस्तार’ या कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक संपूर्ण माहिती दिली जाणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अनावश्यक बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती होत असल्यास त्या कंपनीवर कारवाई […]

अधिक वाचा..

उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि चैतन्य हेल्थ अ‍ॅण्ड केअर ट्रस्ट संचलित गोवर्धन इको-व्हीलेज यांच्यात सामंजस्य करार

शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेस चालना देणारा महत्त्वपूर्ण करार मुंबई: नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार राज्यातील विद्यापीठे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिनस्त संवर्गातील प्राध्यापक व अध्यापकांच्या प्रशिक्षणास अधिक महत्त्व दिले आहे. भारतीय मूल्याधिष्ठित शैक्षणिक नेतृत्व घडवण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरेचे मूलभूत मूल्य समजून घेऊन शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि प्राध्यापकांच्या क्षमतेला चालना देण्यासाठी हा करार […]

अधिक वाचा..

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या राजशिष्टाचारात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी

मुबई: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देश-विदेशातील महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येथे येत असतात. त्यांच्या राजशिष्टाचार विषयक बाबींमध्ये कोणतीही त्रुटी राहता कामा नये याची खबरदारी राजशिष्टाचार विभागाने घ्यावी. तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान राजशिष्टाचाराबाबत झालेल्या त्रुटी प्रकरणाची तातडीने चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल […]

अधिक वाचा..

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन तपास पथकाची संयुक्त कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): दिनांक ११ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत बस स्थानक येथुन यातील फिर्यादी नामे रूपाली अनिल काळेल रा. त्रीमुर्तीनगर भिगवण रोड जळोची बारामती ता. बारामती, जिल्हा पुणे व त्यांची मुलगी नामे तन्वी व भाची साक्षी असे […]

अधिक वाचा..

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने जीवितहानी

एकूण सहा जखमी तर सहा जणांचा मृत्यू; तहसिलदार कार्यालयाकडून अहवाल सादर ठाणे: कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या मजल्यावर फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना चौथ्या मजल्याचा स्लॅब खाली कोसळला आणि ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ व्यक्ती जखमी झाल्या असून […]

अधिक वाचा..

विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी सुविधा उपलब्ध करुन देणार

मुंबई: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात पाच शासकीय विद्यानिकेतन निवासी शाळा सुरू आहेत. या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले जाते. येथे विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढणे अपेक्षित असल्याचे सांगून विद्यानिकेतनच्या सक्षमीकरणासाठी शाळांना आवश्यक शिक्षक आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतनच्या विविध समस्यांबाबत […]

अधिक वाचा..

तुमच्या घरातल्या ‘या’ ६ वस्तूंमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका! अती वापर, मृत्यूला आमंत्रण

आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. हल्ली अनेक आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे, अशातच एक कर्करोग. अनेकदा कॅन्सर हा आजार आनुवांशिक किंवा आपल्या चुकीच्या आहार पद्धतीमुळे होतो. जर आपल्याही घरात या वस्तू असतील तर वेळीच आपण फेकून द्यायला हव्या जाणून घेऊयात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे […]

अधिक वाचा..

तुम्हाला उभं राहून पाणी पिण्याची सवय आहे? मग या 5 आजारांना तुम्ही देताय आमंत्रण…

तुम्हीही उभे राहून पाणी पीत असाल तर आजपासूनच ते बंद करा. अन्यथा शरीराला अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. किडनी समस्या: उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला किडनीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर तुम्ही उभे राहून पाणी पिऊ नये. असे केल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते. यासाठी […]

अधिक वाचा..

एक सफरचंद रोज खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात

रोज एक सफरचंद खा, डॉक्टरांना दूर ठेवा ही फक्त एक म्हणच नाही, तर फळाच्या आरोग्यदायी फायद्यांचा तो दाखला आहे. आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्सने भरलेले सफरचंद हे फळ संपूर्ण आरोग्यासाठी अनेक फायदे देते. सफरचंद ही सोन्याची पौष्टिक खाण आहे सफरचंद हे न्यूट्रीशिनल पॉवरहाऊसचे केंद्र आहे. त्यामध्ये क जीवनसत्त्वसह भरपूर जीवनसत्त्वे असतात, जी रोगप्रतिकारक शक्ती आणि […]

अधिक वाचा..