सतत तोंड येत असेल तर करू नका दुर्लक्ष; ‘या’ गंभीर आजारांचा धोका

तोंड येणं ही एक सामान्य समस्या आहे, परंतू हे जर वारंवार होत असेल तर ते गंभीर आजारांचं लक्षण असू शकतं. काही लोकांना याचा इतका त्रास होतो की सर्व प्रकारचे उपचार घेतल्यानंतरही ही समस्या दूर होत नाही. तोंड येण्याची कारण पौष्टिक घटकांची कमतरता: व्हिटॅमिन बी १२, आयरन आणि फॉलिक एसिडच्या कमतरतेमुळे तोंड येतं. पचनाच्या समस्या: पोटातील […]

अधिक वाचा..

मेथी, जिरे आणि ओवा एकत्र खा…

  स्वयंपाक घरातील मसाल्याच्या भांड्यात मेथी, जिरे आणि ओवा हे मसाले हमखास असतात. कारण या मसाल्यांमुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होते. विशेष म्हणजे हे जेवढी जेवणाची चढ वाढवतात तेवढेच हे आरोग्यासाठी देखील उत्तम असतात. त्यामुळे याचा आहारात हमखास वापर केला जातो. मात्र, हेच मसाल्याचे तीनही प्रकार एकत्र खाल्यास अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. चला […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील चांडोह गावात बिबट्याचा महिलेवर हल्ला

पिंपरखेड (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथे बिबट्याने पुन्हा एकदा धुडगूस घातला. मंगळवारी (दि.२०) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर आलेल्या संगिता अंकुश शिंदे या ५० वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. या हल्ल्यात शिंदे यांच्या मानेवर खोलवर जखमा झाल्याने पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या […]

अधिक वाचा..

पालकांनी रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात

शिरूर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कौशल्यपूर्ण कामगिरी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरामधून दिनांक १६ मे रोजी व दिनांक १७ मे रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सदरबाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३४/२०२५ व ३३९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १३७ […]

अधिक वाचा..

थंडीत दवाखान्याची चक्कर टाळायची असेल तर करा तुळशीचा वापर, होतील आश्चर्यकारक फायदे 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती

आपल्याला आरोग्यासह खाण्यापिण्याची अधिक काळजी घ्यावी लागते. सतत डिहाड्रेशनची समस्या झाल्याने पाण्याची तहान लागणे, घसा कोरडा पडणे या समस्येला सामोरे जावे लागते. या ऋतूमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण ज्यूस किंवा इतर अनेक पेय पितो. उन्हाळ्यात रस्त्यावर किंवा बाजारात आपल्याला ताक, निरा, लिंबू पाणीवाले पाहायला मिळतात. लिंबू पाणी प्यायल्याने आपली तहान जरी जात नसली तरी आपल्या […]

अधिक वाचा..

आज मेथी थंडी साठी उपयुक्त आणि बरच काही

मेथी अत्यंत गुणकारी भाजी मानली जाते, परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. येथे जाणून घ्या, मेथीदाणे खाण्याचे काही खास फायदे. 1) एक […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणा-यांवर करावाई करा

मुंबई: सरन्यायाधीश भूषण गवई हे मुंबई दौ-यावर असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून राजशिष्टाचाराचा भंग करून त्यांचा अवमान करणा-या अधिका-यांवर कठोर करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून केली आहे. या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरन्यायाधीश हे संविधानिक संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांचा अवमान […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मेंढपाळावर कोयत्याने हल्ला; पत्नीला धमकी अन…

रावडेवाडी येथिल घटना  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रावडेवाडी परिसरात एका मेंढपाळावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना 18 मे रोजी रात्री 10.30 वाजता घडली असून, शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोमनाथ रघुनाथ रुपणेर (वय 35) व्यवसाय शेती व मेंढपाळ, रा. कान्हूर मेसाई, गारकुलवाडी, (ता. शिरूर) हे आपल्या […]

अधिक वाचा..