जीएसटी विभागाकडे असलेली करदात्याची गोपनीय माहितीची होतेय गळती; अंबादास दानवे

उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी वित्तमंत्र्यांकडे केली मागणी मुंबई: जीएसटी नोंदणी संबंधित गोपनीय माहितीच्या गळतीच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी […]

अधिक वाचा..

ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल उद्या नवी मुंबईतील वाशी सेक्टर 12 मध्ये

ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील नीलसिद्धी टॉवर, ए आणि बी विंग, एनएमएमटी टर्मिनस जवळ, प्लॉट नं. 95, सेक्टर 12, वाशी, नवी मुंबई येथे मंगळवार दि.13 मे 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले आहे. हे मॉक ड्रिल जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे […]

अधिक वाचा..

दहावीचा निकाल उद्या लागणार, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी 1 वाजता पाहता येणार

संभाजीनगर: बारावीचा निकाल लागल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल. वेळ: उद्या दुपारी 1:00 वाजता निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे https://results.digilocker.gov.in https://sscresult.mahahsscboard.in https://sscresult.mkcl.org https://results.targetpublications.org निकाल कसा पाहाल […]

अधिक वाचा..

सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात दोन रानगवे दिसल्याने खळबळ

शिरूर (अरुणकुमारमोटे): शिरूर तालुक्यातील सणसवाडी पाठोपाठ कवठे येमाई परिसरात शुक्रवारी (ता.९) दुपारनंतर दोन रानगवे दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे . मुंजाळवाडी येथील अष्टविनायक महामार्गालगत असलेल्या एका शेतात हे गवे फिरताना नागरिकांनी पाहिले. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या गव्यांचे चित्रीकरण देखील केले आहे. या घटनेनंतर कवठे येमाई चे माजी उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून […]

अधिक वाचा..

सविंदणे येथील चार जवानांची निवृत्ती, गावाने केला अनोखा सन्मान

शिरूर (अरुणकुमार मोटे): देशसेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावून मायभूमीत परतलेल्या सविंदणे (ता. शिरूर) येथील चार निवृत्त जवानांचा सन्मान सोहळा गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात अनोखा सन्मान करत पार पडला. सुभेदार मेजर संतोष नाथू पोकळे, मेजर दत्तात्रेय मारूती पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ आणि दीपक साहेबराव लंघे या निवृत्त जवानांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. […]

अधिक वाचा..

गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा डल्ला! शिरूर बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून सव्वाचार लाखांचे दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर एस.टी. बसस्थानकावर रविवार (दि .११) रोजी दुपारी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समधून तब्बल 4 लाख 70 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बसमध्ये चढण्याच्या गडबडीत ही चोरी झाली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्रिमूर्ती नगर, बारामती येथे राहणाऱ्या रूपाली अनिल काळेल […]

अधिक वाचा..
zero-to-hero

शिरूर तालुक्यातील मान्यवरांच्या अनुभवावर ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ पुस्तक!

शिरूरः शिरूर तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करत असलले्या मान्यवरांनी भरारी घेतली असून, मोठ-मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. परंतु, या पदापर्यंत पोहचण्यापूर्वी अनेकांना बिकट परिस्थितीमधून जावे लागले आहे. अनेकांचा ‘झिरो टू हिरो’ हा प्रवास थक्क करणारा आहे. ईश्वरी प्रकाशन आणि www.shirurtaluka.comच्या वतीने ‘शिरूरचे झिरो टू हिरो’ या पुस्तकामधून अनेकांचा जीवनपट मांडला जाणार आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळखला […]

अधिक वाचा..

गुलकंदाचे अनेक फायदे 

गुलकंद एक नैसर्गिक आणि गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ आहे, जो विशेषतः उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतो. याच्या सेवनाने अनेक आरोग्य फायदे मिळतात, जसे की पचनास मदत करणे, शरीरातील उष्णता कमी करणे आणि थकवा दूर करणे. पचनास मदत: गुलकंद जेवणानंतर खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅस किंवा ऍसिडिटीची समस्या कमी होते. शरीराला थंडावा: उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

शरीरातील पाणी वाढवा

उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते, म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय  नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहील. उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल. उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. […]

अधिक वाचा..

संभाजीनगरमध्ये ‘ब्लॅकआऊट’चा सराव! कुठे व केव्हा होणार? जाणून घ्या…

संभाजीनगर: सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी (११ मे) ब्लॅकआउट मॉक ड्रील होणार आहे. हा एक सराव असून घाबरण्याचं काहीही कारण नाही. नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. क्षेत्रनिहाय ब्लॅकआऊट वेळापत्रक १) सायं. ७:३० ते ७:५० वाजेपर्यंत विद्यानगर, […]

अधिक वाचा..