दातांचे दुखणे वाढले, किचनमधील या वस्तूंचा करा वापर

लवंग दातासाठी प्रभावी ठरते. लोंगची पावडर करुन त्यात मीठ मिक्स करा. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी वेदना होणाऱ्या दातांच्या खाली ठेवा. सकाळी उठल्यावर दातांचे दुखणे गेलेले दिसणार आहे. लिंबूचा रस दातांसाठी फायदेशीर आहे. बॅक्टेरिया संपवण्यास लिंबूचा रस महत्वाचे काम करते. एक ग्लास कोमट पाणी घेऊन त्यात लिंबू पिळून घ्या. त्याचे गुळणी केल्यावर दातांना आराम मिळेल. वेदना […]

अधिक वाचा..

पोट फुगणे आणि गॅसच्या समस्याला ‘या’ घरगुती उपायांनी एका झटक्यात पळवून लावा 

अनावश्यक आणि अनियमित खानपानमुळे पोटात गॅस होण्याची समस्या आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. बऱ्याचदा आपल्यालाही ही समस्या झालेकी असेल. बर्‍याच वेळा गॅस तयार झाल्या मुळे छातीत किंवा शरीराच्या इतर भागामध्ये वेदना सुरू होतात. जेव्हा गॅस डोक्यात जातो तेव्हा आपल्याला उलट्या होणे सुरू होते. गॅसमुळे, पोट फुगणे सुरू होते आणि अनेक पाचक संबंधित समस्या उद्भवतात. […]

अधिक वाचा..

छोटे छोटे स्टोन बाहेर काढण्यासाठी कॉफी पिण्याची योग्य पद्धत, फक्त एक चूक पडेल महागात 

किडनी स्टोन ही एक अशी समस्या आहे जी झाली तर व्यक्तीला असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. वेदना अशा की, व्यक्तीच्या डोळ्यातून पाणी येईल. किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. यातीलच एक उपाय म्हणजे कॉफी आहे. जर तुमच्या किडनीमधील स्टोनचा आकार जास्त मोठा नसेल तर कॉफीच्या मदतीनं ही समस्या दूर केली जाऊ शकते. पण […]

अधिक वाचा..

काहीही खाल्लं की छातीत जळजळ होते? करा ‘हे’ सोपे उपाय

काही खाल्ल्यानंतर छातीत जळजळ होणं ही पचनासंबंधी एक कॉमन समस्या आहे. याला हार्टबर्न असंही म्हणतात. ही समस्या तेव्हा होते तेव्हा पोटातील अ‍ॅसिड परत अन्ननलिकेत परत येतं. अ‍ॅसिडच्या बॅक फ्लोला अ‍ॅसिड रिफ्लक्स असंही म्हटलं जातं. ही समस्या अनेकांना काहीना काही खाल्ल्यावर होते. ही समस्या तशी घातक नाही. पण काही वेळासाठी व्यक्तीला अस्वस्थ वाटतं. व्यक्ती शांत बसू […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे

उन्हाळ्यात तापमानात वाढ आणि हायड्रेशनची गरज वाढल्याने, ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. ताक हे पचनाला मदत करणारे, शरीराला थंड ठेवणारे आणि प्रतिकारशक्ती वाढवणारे पदार्थ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. ताकामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि कॅल्शियम पचनतंत्र सुधारतात आणि हाडांची ताकद वाढवतात. त्यासोबतच, ताक शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते आणि ऊर्जा […]

अधिक वाचा..

थकवा घालवण्यासाठी उपाय    

शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील उपाय योजना करावी मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा. दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते. नियमित बीट खावे. […]

अधिक वाचा..

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख

हार्ट अटॅक ही गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही जीवघेणी समस्या आता केवळ जास्त वयाच्या लोकांमध्येच दिसते असं नाही तर कमी वयातही हार्ट अटॅकनं अनेकांचा जीव जात आहे. त्यात सायलेंट हार्ट अटॅक तर कित्येकदा लोकांना येऊन जातो आणि कळतही नाही. सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशन किंवा एसएमआय (SMI) असं म्हटलं जातं. हा एक […]

अधिक वाचा..

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी

ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल आज, दि. 11 मे 2025 रोजी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली. जिल्हाधिकारी तथा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील मोटार परिवहन सीमा चौकी लवकरच बंद होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि वस्तू व सेवा कर (GST) प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्‍या ( RTO border check post) कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री. प्रताप […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी माजी आमदार मोहन जोशी

मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच […]

अधिक वाचा..