पालघरमध्ये उपचाराअभावी मातेसह नवजात बालकाचा मृत्यू

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आरोग्य संचालकांना तातडीने चौकशीचे निर्देश पालघर: डहाणू तालुक्यातील केनाळ बायगुडा येथे सायबु निंजरे सावार (वय २५) या गर्भवती महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा उपचाराच्या अभावामुळे मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोग्य संचालक, पालघर यांना तातडीने चौकशी करून दोषींवर […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार

परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता ‘एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल मुंबई: सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या उभारणीसाठी आखण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे भारताचे दरवाजे जगासाठी खुले झाले आहेत. नवी मुंबईत आकाराला येत असलेल्या ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ […]

अधिक वाचा..

मुलीचा व्हिडिओ कॉल, पोलिसांची धमकी अन् ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला १४ लाखांचा गंडा

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरात एका ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीसोबत डिजिटल माध्यमातून मोठ्या फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या एका काही सेकंदांच्या व्हिडिओ कॉलमुळे संबंधित व्यक्तीला तब्बल १४ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. संभाजीनगर येथे ६० वर्षीय सेवानिवृत्त व्यक्ती अंघोळ करत असताना त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. फोन उचलताच समोरून एक तरुणी बोलताना […]

अधिक वाचा..

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते. अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय. आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला […]

अधिक वाचा..

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणत

लग्नाच्या वेळी मुलीचं वय किमान १८ वर्ष असायला हवं, असा आपल्या देशात कायदा असला, तरी आजही ग्रामीण भागात १८ वर्षांपेक्षा कमी वयात मुलींची लग्नं होत असतात. कमी वयात लग्न करू नये; पण झालंच, तर ठीक आहे; निदान गर्भधारणेची तरी घाई करू नये, हेदेखील त्या जोडप्यांना कळत नाही. कसलं गर्भधारणापूर्व समुपदेशन अन् कसलं काय! पुढचा मागचा […]

अधिक वाचा..

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील. त्यांचे निधन ही अहिल्यानगर […]

अधिक वाचा..

जांबुत येथे घरफोडी आणि दरोड्याचा प्रकार; महिलेला जखमी करत दागिने लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत (थोरातवस्ती) येथे (दि. २९) एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या घरात घुसून जबरदस्तीने दागिने लांबवले. यामध्ये महिलेच्या कानाच्या पाळीस देखील गंभीर दुखापत झाली असून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिराबाई लक्ष्मण थोरात (वय ५२), व्यवसाय शेती, रा. जांबुत, थोरातवस्ती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याला कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर दोन शेजाऱ्यांनी हात उठवला. इतकेच नव्हे, तर डोक्यात कुदळीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. फिर्यादी केरभाऊ गेणभाऊ पानमंद (वय ६५) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा समावेश करा आणि २० फायदे मिळवा

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच! परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे ‘मस्ट’ आहे! एका श्लोकात वर्णन केलेले आहे. स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज: कफमेदोविवर्धनम सर्वंस्नेहोत्तमम शीतम […]

अधिक वाचा..

दह्यासोबत या गोष्टी चुकूनही खाऊ नका

पोटात तयार होईल विष दह्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी यासह अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात. दह्यासोबत काही गोष्टींचे मिश्रण टाळावे. दही आणि केळी वजन वाढवण्यासाठी अनेकदा लोक दही आणि केळी एकत्र खातात . बरेच लोक फळांच्या रायत्यामध्ये दही, केळी आणि इतर फळे देखील वापरतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की दह्यासोबत […]

अधिक वाचा..