बेडशीट किती दिवसांनी बदलावी, स्किन इंफेक्शनचा वाढतो धोका; ‘अशी’ करा स्वच्छ

प्रत्येक घरात दररोज बेडशीटचा वापर केला जातो, परंतु लोक त्याच्या स्वच्छतेबाबत अनेकदा निष्काळजी असतात. बेडशीट ही केवळ घर सजावटीचा एक भाग नाही तर ती तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेच्या काळजीसाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर बेडशीट वेळोवेळी स्वच्छ केली नाही तर त्यामुळे अनेक प्रकारचं स्किन इंफेक्शन आणि ऍलर्जी होऊ शकते. बेडशीटची नियमित स्वच्छता केल्याने तुमची […]

अधिक वाचा..

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या ‘ही’ एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत […]

अधिक वाचा..

शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: आज पुण्यात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले. “शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. […]

अधिक वाचा..

शिक्रापूर येथील रिलायंन्स जिओ कंपनीच्या गोडाऊनमध्ये चोरी करणारे ६ चोरटे गजाआड; गुन्हे शोध पथकाची कामगिरी

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४/०४/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने रिलायन्स जिओ इंन्फोकॉम लिमीटेड या कंपनीच्या पत्र्याचे गोडाऊनची पाठीमागील भिंत फोडुन भिंतीला होल करून त्यानंतर त्या होलवाटे गोडाऊनमध्ये प्रवेश करून २,४६,७५०/- रू. किंमतीची ३५२५ मिटर कॉपर केबल, १२,५००/- रू. किंमतीचे ५ केबल कनेक्टर व ३,००,०००/- रू. किंमतीच्या १० बॅटऱ्या […]

अधिक वाचा..

जनतेला फसवणा-या महायुती सरकारविरोधात काँग्रेस पक्ष लढाई तीव्र करणार

मुंबई: केंद्रातील तानाशाही मोदी सरकार ईडी, सीबीआयचा गैरवापर करत विरोधी पक्षांना संपवू पहात आहे, त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विरोधात ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केलेली आहे. मोदी-शाह अशा कारवाया करून काँग्रेस पक्षाला संपवू शकत नाहीत आणि अशा कारवायांनी काँग्रेसचे मनोधैर्य तसूभरही खचणार नाही उलट मजबूतपणे या हुकुमशाहीचा […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेचे ठेकेदार अडचणीत! म्हाडाच्या जमिनीवर मुरूम उत्खनन प्रकरण अंगलट 

तहसिलदारांनी तब्बल ८८.५० लाखांचा ठोठावला दंड  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. मौजे शिरूर, गट क्रमांक ११४३/ब मधील म्हाडाच्या मालकीच्या १ हेक्टर ६४ आर क्षेत्रावर तब्बल १५०० ब्रास मुरूमचे अनधिकृत उत्खनन शिरूर नगरपरिषदेचे घनकचरा ठेकेदार / निविदाधारक यांनीं केले आहे. ही माती शिरूर नगरपरिषदेच्या घनकचरा डेपोच्या कामासाठी […]

अधिक वाचा..

जबरी चोरीचा छडा! स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई, दोन आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन येथे दिनांक ५ एप्रिल रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 233/2025, BNS 309(4), 3(5) प्रमाणे नोंदविण्यात आला होता. फिर्यादीस कामाचे आमिष दाखवून दोन अज्ञात आरोपींनी त्याच्याच गाडीवरून प्रवास केला. गाडी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात खुनाचा प्रयत्न करणारा तरुण अटकेत

पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे गावात पैशाच्या वादातून पिस्तूल रोखून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक संपत नवले (वय २३) रा. करडे, […]

अधिक वाचा..

कोणत्या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करणं पडू शकतं महागात

रिकाम्या पोटी ज्या गोष्टींचं आपण सेवन करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या आरोग्यावर पडतो. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन केल्यास आरोग्य बिघडू शकतं. अशात न्यूट्रिशनिस्ट साक्षी लालवानी यांनी अशा काही फूड्सबाबत माहिती दिली आहे ज्यांचं रिकाम्या पोटी सेवन केल्याने समस्या होऊ शकतात. रिकाम्या पोटी काय खाऊ नये  कच्च्या भाज्या: न्यूट्रिशनिस्ट साक्षी यांच्यानुसार कच्च्या रिकाम्या पोटी खाणं […]

अधिक वाचा..

ब्रेन स्ट्रोक म्हणजे काय          

स्ट्रोक हे भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. हा एक धोकादायक रोग आहे ज्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे या भयंकर आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. World Brain Stroke ला मराठीध्ये जागतिक स्ट्रोक दिवस असेही म्हणतात. स्ट्रोक म्हणजे काय स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या […]

अधिक वाचा..