दादासाहेब फाळके चित्रनगरीत 50 वृक्षांची लागवड

50 व्या वाढदिवसानिमित्त सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांचा अभिनव उपक्रम मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये स्वच्छ व हरित शाश्वत चित्रनगरी सप्ताह साजरा केला जात आहे. याच पार्श्वूमीवर महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी अनोख्या पद्धतीत वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केला आहे. चित्रनगरीत 3 ते 8 फेब्रुवारीदरम्यान शाश्वत व हरित चित्रनगरी उपक्रम राबवण्यात […]

अधिक वाचा..

बांधकाम कामगारांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठुनही करता येणार

बायोमॅट्रीक व कागदपत्रे तपासणी सुविधा केंद्रावरच; कामगार मंत्री आकाश फुंडकर मुंबई: महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना त्यांची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येते. तथापि, त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणी, फोटो आणि बायोमेट्रीककरिता प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी त्यांच्या सोईच्या तारखेला, जिल्हा किंवा तालुका सुविधा केंद्रावरच जाऊन करावे. यासाठी राज्यात 366 तालुका सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली आहे. ही सुविधा […]

अधिक वाचा..

झोप येत नसेल तर मग हा एक पदार्थ खा लगेच झोप लागेल 

हल्ली जीवनशैली बदलल्याने आपल्या जीवनाच्या अनेक गोष्टीही बदलल्या आहेत. आपण आपला आहार वेळेवर घेत नाही. व्यायाम, योगा आणि मेडिटेशनपासून दूर राहतो. त्यामुळे मग शरीर स्थुल बनतं. कमी वयात म्हातारपण येतं आणि आजारपण मागे लागल्याने औषधांची जंत्री घेऊनच फिरावं लागतं. काही लोकांना तर खराब जीवनशैलीमुळे रात्रीची झोपही चांगली येत नाही. कामाचा ताण, मानसिक दबाव किंवा मोबाईल, […]

अधिक वाचा..

सोरायसिस लक्षणे आणि कारणे

सोरायसिस हा एक असा त्वचाविकार आहे, जो तुम्हाला हात, पाय, पाठीवर अथवा केसांमध्ये जाणवतो. जरी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसत असला तरी त्याचा गंभीर परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्यावर होत असतो. या रोगामध्ये त्वचापेशीची अतिरिक्त आणि जलद गतीने वाढ होते. ज्यामुळे त्वचेवर लालसर पापुद्रे निर्माण होतात. काहींच्या त्वचेवर यामुळे लालसर चट्टे निर्माण होतात. त्चेला प्रंचड खाज […]

अधिक वाचा..

लाँग कोविडमधून बरे झालेले ७० टक्के लोक ‘या’ समस्येचा करताहेत सामना

काही लोकांमध्ये असं दिसून आलं आहे की, कोरोनामधून बरे झाल्यानंतरही ते अनेक आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत. अलीकडेच, एम्सने एका रिसर्चमध्ये मोठा खुलासा केला आहे की, लाँग कोविडमधून बरे झाल्यानंतरही ७० टक्के लोकांमध्ये श्वासोच्छवासाचा त्रास दिसून आला आहे. पोस्ट-कोविड-19 सिंड्रोमची लक्षणं आणि त्याच्याशी संबंधित धोके समजून घ्या. फुफ्फुसं नीट काम करू शकत नाहीत. याशिवाय आहारातील बदलाचाही […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात लसूण खाणे खूप महत्वाचे

हिवाळ्यात तुम्ही लसूण भाजण्यासाठी गॅस किंवा ओव्हनचा वापर करू शकता. लसणाचा वरचा भाग थोडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावून मीठ आणि काळी मिरी लावा. त्यानंतर मंद आचेवर रोस्ट करा आणि एक ते दोन कळ्या खा. लसूण पचल्यानंतर रक्तात विरघळू लागतो यातील तत्वांमध्ये (एलडीएल) बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. जे लोक रोज लसूण […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं पडू शकतं महागात

थंडीत जास्तीत जास्त लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. कारण या दिवसात थंड पाण्यात कुणी हात घालायला देखील धजत नाहीत. लोक थंडी घालवण्यासाठी आणि शरीराला चांगलं वाटतं म्हणून बराच वेळ गरम पाण्याने आंघोळ करत बसतात. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं की, जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ करणं शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. त्वचेचं नुकसान: गरम पाणी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे भव्य स्नेहसंमेलन मोठ्या दिमाखात पडले पार 

शिरूर (अरुणकुमार मोटे): १ फेब्रुवारीची रम्य संध्याकाळ, ग्राऊंडवर भव्य उभारलेला रंगमंच, प्रेषकांनी प्रंचड तुडुंब भरलेल मैदान ,रंगीबेरंगी दिव्यांचा झगमगाट, बालकलाकारांची लगबग, धावपळ, अनेक विशेष मान्यवरांची उपस्थिती आणि बालकलावतांच्या अदाकारीने प्रेषकांच्या टाळ्यांच्या होणारा कडकडाट.. हे विलोभनीय दृश्य होते शिरूर शहरातील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या स्नेहसंमेलनाचे .. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला असून […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सरपंच यांना सुपारी देवून जीवे मारण्याची धमकी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या माळवाडी गावातील सरपंच व शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष यांना राजकीय वैमन्यशातून सुपारी देऊन जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे . मी सुपारी कोणाला दिली याची चौकशी करून या प्रकरणांमध्ये शिरूर पोलिसांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. नाहीतर मस्साजोग सारखे प्रकरण शिरूर तालुक्यात घडल्याशिवाय […]

अधिक वाचा..

बारावी आणि दहावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचे मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 ची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षा दि. 11 फेब्रुवारी ते दि. 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. दहावी) परीक्षा दि. 21 फेब्रुवारी ते दि. 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी […]

अधिक वाचा..