स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका

एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट  नागपूर: एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना स्वच्छ्ता किट भेट

हळदी – कुंकू कार्यक्रमात स्वच्छतेचा संदेश शिरूर (अरूणकुमार मोटे): संक्रांतीपासून रथ सप्तमी पर्यंत महिला हळदी कुंकू कार्यक्रम साजरे करत असतात.यानिमित्त अनेक वेगवेगळे वान दिले जाते.तर्डोबाची वाडी येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने समता नगर येथील भिल्ल समाजातील महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम साजरे केले. यावेळी वान म्हणून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वछता खूप महत्वाची […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी अथक परीश्रम घेत हरवलेल्या मुलीला केले आईच्या स्वाधीन

शिरूर (अरूणकुमार मोटे): रांजणगाव मधून वडीलांशी घरात किरकोळ वाद झाल्याने रागाच्या भरात १२ वर्षीय आशियाना वहीद अन्सारी ही मुलगी दि. २३ रोजी सकाळी १०च्या दरम्यान घर सोडून निघून गेली होती. ती चा शोध घेऊन ती दुपारपर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत मुलीचा शोध घेण्याकामी रडत रडत विणवणी केली. त्यानंतर […]

अधिक वाचा..

महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे […]

अधिक वाचा..

मद्य कंपन्यांशी करार करुन महाराष्ट्राला ‘दारुराष्ट्र’ करायचे आहे का

बुक माय शो, ‘हिरानंदानी’शी करार करून सरकार काळाबाजारी व गुन्हेगारीला प्रोत्साहन देत आहे का मुंबई: दावोसमध्ये ६१ कंपन्यांशी केलेल्या करारातून १५.७० लाख कोटींची गुंतवणूक व १५.९५ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे […]

अधिक वाचा..

आपल्याला अजितपर्व पुढे नेताना भविष्याचा वेध घ्यायचा आहे; सुनिल तटकरे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा; अजित पवार मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि […]

अधिक वाचा..

पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र अण्णाजी उर्फ रामभाऊ जोशी यांच्या निधनाने पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपले आहे. पत्रकारितेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाचे प्रश्न तळमळीने मांडले. पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारण, समाजकारणाला दिशा देण्याचे काम केले. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारितेचा एक अध्याय संपला आहे, अशा […]

अधिक वाचा..

डोळ्या खालील काळी वर्तुळे आणि घरगुती उपाय 

आजकाल अनेक लोक डोळ्या खाली काळ्या वर्तुळाच्या समस्येने त्रस्त आहेत. काळ्या वर्तुळांमुळे चेहरा निस्तेज आणि सुस्त दिसतो. डोळ्या खाली काळी वर्तुळे येण्यामागील कारणे अनियमित जीवनशैली, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, निर्जलीकरण, निद्रानाश किंवा जास्त ताण असू शकतात. काळी वर्तुळे दूर करण्यासाठी काही घरगुती वस्तू वापरता येतात. यामध्ये मधाचाही समावेश होतो. मध ही आपल्या स्वयंपाक घरात असलेली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: करिअरच्या बाबतीत आजचा दिवस यश आणि प्रगतीने भरलेला आहे. तुम्हाला मिळणारे यश आणि ऑफिसमध्ये तुमचे होणार कौतुक यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा मूड काहीसा बिघडू शकतो, त्यामुळे सावध रहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही संयम ठेवा आणि कौतुकाने हुरळून जावू नका. तुमच्या चांगल्या वर्तनाने वातावरण सामान्य असेल. रात्री कुटुंबातील एखाद्याच्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्यामुळे तुमची […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे फायदे

हिवाळ्यात भुईमुगाच्या शेंगांचे उत्पादन घेतले जाते. तसंच, थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाल्ले जातात. हिवाळ्यात शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकते. यात अनेक पोषक घटक असतात. शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स असतात. यामुळं शरीर उष्ण ठेवण्यास मदत होते. तसंच, हेल्दी हार्टसाठी देखील चांगले असतात. यामुळं कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. यात प्रोटिन आणि फायबर असतात त्यामुळं एनर्जी बूस्ट करण्यास […]

अधिक वाचा..