थंडी आणि गुणकारी गुळाचे फायदे 

गुळाच्या सेवनाचे अनेक फायदे आहेत. थंडीच्या दिवसांत तर गुळ अधिक गुणकारी मानला जातो. याच्या सेवनाने शरीर उबदार होण्यास, जेवण लवकर पचण्यास, शरीराला आर्यन मिळण्यास मदत होते. घसा खवखवत असल्यास गुळ अतिशय फायदेशीर आहे. गुळ आणि आलं एकत्र गरम करुन खाल्ल्याने फरक पडू शकतो. थंडीच्या दिवसांत सांधेदुखीच्या त्रासाची शक्यता अधिक असते. अशा वेळी गुळ या दुखण्यातून […]

अधिक वाचा..

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे उपाय

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी पुढील उपायाचे अवलंब करणे आवश्यक आहे. परिसरात झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा. झाडांमधून ऑक्सिजन तर मिळतो, शिवाय वातावरणात ‘फ्रेशनेस’ सुद्धा येतो. घरात इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो. सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा श्वसनावर परिणाम होतो. भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते. […]

अधिक वाचा..

मुळव्याधीवर घरगुती उपाय 

मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, संडासवाटे रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी १० मिनिटांत थांबू शकतो लिंबू व सैंधव मीठ 1) लिंबू घ्या, त्याला मधून चिरा. 2) त्यावर सैंधव मीठ टाखा. 3) ते लिंबु चोखून चोखून . 4) आंबट लागल्यास मीठ परत -परत टाखा व लिंबू चोखून चोखून […]

अधिक वाचा..

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी CCTV मधील व्यक्ती व अटक केलेला व्यक्ती एकच आहे का

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर त्यांच्या घरातच मध्यरात्री हल्ला झाल्याने मुंबईत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला अटक केल्याचे जाहिर केले आहे परंतु CCTV मध्ये दिसलेला हल्लेखोर व अटक करण्यात आलेला व्यक्ती यांच्यात साम्य दिसत नाही असा दावा एका वृत्तपत्राने केला आहे, या प्रश्नी मुंबई पोलिसांनी खुलासा करावा व सत्य जनतेसमोर मांडावे असे […]

अधिक वाचा..

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यभरात प्रभावीपणे राबवणार

मुंबई: शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभरातील एसटीची सर्व बसस्थानके “हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभिनयाच्या माध्यमातून सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु! अर्थात , हे अभियान केवळ एसटीचे नसून एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत प्रवाशांनी देखील यामध्ये सहभाग नोंदवावा आणि ती एक ” लोकचळवळ ” करावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ते कुर्ला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी तर २ शेळ्या १ वासरू ठार 

पाबळ (सुनिल जिते): शिरुर, जुन्नरसह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बिबट्याच्या उपद्रवाचे आणि मानवावरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहेत. मात्र, प्रशासन पातळीवर मात्र पुरेसे गांभीर्य नसल्याचेच दिसत आहे. वनविभागाच्या तोकड्या उपाययोजनांपुढे बिबट्या भारी ठरत असताना आणि गेल्या दोन वर्षांत आठजणांना जीव गमवावा लागला असताना शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कारभार मात्र गेल्या तीन महिन्यांपासून प्रभारीच्या जीवावरच बेतला असल्याचे चित्र आहे. […]

अधिक वाचा..

कामातून स्वतःची ओळख निर्माण करा; शिक्षणाधिकारी संजय नाईकडे

शिरुर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे संजय नाईकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती शिरुर शिक्षण विभागाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी (दि. २२) जानेवारी रोजी तालुकास्तरावर सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटी या विषयावर विजयमाला इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्याध्यापकांना संबोधित करताना शिक्षणाधिकारी […]

अधिक वाचा..

दरडप्रवण गावांचे पुनर्वसन धोरणात सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मागवावेत; मकरंद जाधव

मुंबई: दरडप्रवण गावांच्या पूनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद जाधव – पाटील यांनी दिल्या. याबाबत शासनाचे आक्टोबर २०२२ मध्ये धोरण ठरवण्यात आले आहे. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या उपस्थितीत दरडप्रवण गावांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली. बैठकीस आपत्ती व्यवस्थापनचे संचालक सतीशकुमार खडके, सह सचिव संजय […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो कोणीच तुमचा रस्ता अडवू शकणार नाही

मुंबई: शेती ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे. मात्र, शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे मोठ्या समस्या येतात. या अडथळ्यांना संपवण्यासाठी कायदेशीर उपायांचा फायदा घ्या आणि तुमचा शेत रस्ता मिळवा. शेत रस्ता नसल्यामुळे पिकांची वाहतूक करता येत नाही. शेतीला वेळेत आवश्यक कामे करता येत नाहीत. आर्थिक नुकसान वाढत जाते. यावर उपाय म्हणजे शेत रस्ता […]

अधिक वाचा..

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय 

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या […]

अधिक वाचा..