पित्त दोष संतुलित करण्याचे घरगुती उपाय…

पित्त दोष संतुलित ठेवण्यासाठी आहारात तूप, लोणी आणि दुधाचा समावेश करा. पित्त असंतुलित असेल किंवा वाढलं असेल तर, आंबट फळं खाणं टाळा. ते संतुलित करण्यासाठी गोड फळांचे सेवन करा. पित्त दोष शांत करण्यासाठी कोरफड, व्हीटग्रासचा रस पिऊ शकता. किंवा दुधीचा रस देखील उपयुक्त आहे. पित्ताचे प्रमाण आवळ्याच्या रसानेही संतुलित करता येते. असे अनेक पोषक घटक […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. कॉलेजमध्ये नवीन मित्र बनतील ज्यांच्याशी चांगले संबंध असतील. आज विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलमध्ये वर्गमित्राची मदत मिळेल, काम सोपे होईल. राजकारणाशी संबंधित लोकांचे पद वाढेल, लोक तुम्हाला साथ देतील. आज तुमचे आरोग्य चांगले राहील. इलेक्ट्रॉनिक्स व्यापाऱ्यांचा व्यवसाय झपाट्याने प्रगती करेल. घरात नातेवाईकाच्या आगमनाने कुटुंबात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. लव्हमेट्स कुटुंबातील सदस्यांशी त्यांच्या […]

अधिक वाचा..

स्किन अ‍ॅलर्जी आणि घरगुती उपाय

स्किन अ‍ॅलर्जी ही आजकाल प्रत्येकासाठीच एक मोठी समस्या बनली आहे. कधी चुकीच्या आहारशैलीमुळे तर कधी कोणत्या चुकीच्या क्रीम, कॉस्मेटिक्समुळे त्वचेवर रॅशेज, मुरुम, खाज अशा समस्या उद्भवू लागतात. या समस्या बहुतांश वेळा शरीर व चेहऱ्यावर डाग देखील सोडून जातात. स्किन अ‍ॅलर्जी फुड अ‍ॅलर्जी पेक्षा खूप वेगळी आणि वेदनादायक असते. स्किन अ‍ॅलर्जी मध्ये शरीरावर लालसर चट्टे किंवा […]

अधिक वाचा..

शुगर असेल तर दिवसातून कितीवेळा जेवण करण योग्य आहे

अन्न हे आरोग्यासाठी वरदान. साधारणपणे आपण दिवसातून ३ वेळा जेवतो. सकाळचा नाश्ता, ते रात्रीचं डिनर. दिवसातून ३ वेळा जेवताना ताटात आपल्या पौष्टीक पदार्थ असतात. ज्यामुळे आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. तर काही जण दिवसातून ५-६ वेळा जेवतात. तर काही लोक इंटरमिटंट फास्टिंगला प्राधान्य देतात. जेवण्याचीही एक पद्धत असते. परंतु, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी […]

अधिक वाचा..

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त झोपेची गरज का असते

सगळ्यांनाच हे माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप किती महत्वाची आहे. व्यक्तीने रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. मात्र, तुम्ही जर महिला असाल आणि आठ तासांची झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झालेली नाही. तुम्हाला आणखी थोडावेळ झोप घेण्याची गरज आहे. स्लीप फाउंडेशननुसार, महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची […]

अधिक वाचा..

अपघातातील जखमींच्या बचाव आणि मदतकार्यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न

मुंबई: जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे पारधाडे रेल्वेस्टेशननजिक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश […]

अधिक वाचा..

खुनाचा प्रयत्न करून एक महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला परजिल्हयातुन ताब्यात घेत शिरुर पोलीसांनी ठोकल्या बेडया

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत (दि. २३) डिसेंबर रोजी ८ :३० वा. च्या सुमारास शिरूर गावच्या ह‌द्दीत जुन्या नगर ते पुणे रोडवर नाझ अॅटो अॅक्सेसरिज समोर फिर्यादी आसिफ खान यांचा पुतण्या सैफ जमीर खान व हुसैन शहीद शहा यांच्यात किरकोळ वर्चस्वाचा कारणावरून तसेच (दि. १७) डिसेंबर रोजी समीर शेख यांचे आसिफ खान यांच्या […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून जेरबंद केले आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिरूर तालुक्यात इन्कम टॅक्सला चार वर्षापुर्वी अर्ज केल्याचा गैरसमज झाल्याने आरोपीने दारू पिऊन महेंद्र मोतीलाल बोरा यांच्या दुकानाजवळ येवून, शिवीगाळ करून त्याच्या जर्कीगमधील एक पिस्तुल बाहेर काढून बोरा यांना […]

अधिक वाचा..

जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी

आरोपींवर कडक कारवाई करण्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश जळगाव: पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह […]

अधिक वाचा..

…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

शिरूरमध्ये जुन्या वादातून गोळीबार, चाकण नंतर शिरुर मध्ये पिस्तुलाची दहशत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सरदार पेठेत जुन्या रागातून कृष्णा वैभव जोशी या आरोपीने इन्कमटॅक्सला चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमजातून महेंद्र मोतीलाल बोरा यांना शिवीगाळ करत पिस्तुल काढुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने महेंद्र यांच्या छातीवर रोखुन ” तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन […]

अधिक वाचा..