महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

मुंबई: दुर्धर आजारांवरील उपचार व  शस्त्रक्रीया या महागड्या उपचारांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना गरीबांना संजीवनी आहे. या योजनेच्या लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे निर्देश आज सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या शस्त्रक्रिया व उपचारांकरीता महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची सांगड […]

अधिक वाचा..

जीएसटीच्या जाचातून सर्वसामान्य करदात्यांची सुटका करा; सचिन पायलट 

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कर दशहतवादाचा सामना लघु, छोटे, मध्यम व्यापारी यांना करावा लागत आहे. जीएसटी स्लॅबची रचना अत्यंत किचकट असल्याने व्यापाऱ्यांना त्याचा प्रचंड त्रास होत आहे. तसेच देशातील नोकरदार, मध्यमवर्ग व सर्वसामान्य जनतेकडून सर्वात जास्त जीएसटी कर संकलन होत असून मुठभर श्रीमंतांवर मात्र कर सवलतींचा वर्षाव केला जात आहे, हे चित्र बदलण्यासाठी केंद्र […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी गुलाब पाणी फायदेशीर

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाणी महत्वाचे आहे. कारण गुलाब पाण्याच्या वापराने आपण त्वचेला अधिक ताजेतवाने ठेवू शकतो. याचा वापर फेस मास्क सह, टोनर म्हणून त्वचा स्वच्छ करण्यासाठी केला जातो, जे त्वचेला फायदा देतो. गुलाब पाणी घरातच तयार केले तर अधिकच उत्तम. कृती सर्वप्रथम ताजे गुलाबाचे फुलं घ्या. पाकळ्या वेगळ्या करा. स्वच्छ पाण्याने गुलाबाच्या पाकळ्या धुऊन […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार…

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास पाणी पीत नाही ३) पित्ताशय: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही. ४) लहान आतडे: केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता. ५) मोठे आतडे: केव्हा […]

अधिक वाचा..

थंडीतील स्किन प्रोबेल्म्स दूर करण्यासाठी विंटर स्पेशल ‘हा ‘ फेसपॅक वापरा

थंडीच्या दिवसांत त्वचेशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हिवाळ्यामध्ये त्वचा रूक्ष – कोरडी होणे, निस्तेज व निर्जीव दिसणं, त्वचा कोरडी पडून भेगा पडणं, तसेच त्वचा ड्राय होऊन पापुद्रे निघणं यासारख्या समस्या सतावतात. जसजशी वातावरणातील थंडी वाढू लागते तसे या लहान वाटणाऱ्या समस्या अधिकच त्रास देतात. या सगळ्या समस्यांमुळे त्वचेचे नुकसान होऊन त्वचा अधिकच खराब […]

अधिक वाचा..

वयाच्या 55 वर्षापुढील सर्वांनी खालील कृती टाळाव्यात

1) जीने चढू नका, गरजच असेल तर FCआधाराच्या पाईपला घट्ट धरून चालावे. 2) आपले डोके गतीने फिरवू नका, आधी आपले पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 3) आपले शरीर वाकवून पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका आधी पूर्ण शरीर वॉर्मअप करा. 4) आपला पायजमा उभ्याने न घालता बसून घाला. 5) झोपेतून उठताना तोंड समोर ठेऊन उठू नका […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (एनईपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालय आणि विद्यापीठांचे एनईपी अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन करावे,असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ मुंबई,चर्चगेट येथे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी संदर्भात गठीत केलेल्या सुकाणू समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत […]

अधिक वाचा..

OYO मध्ये अविवाहित जोडप्यांना No एन्ट्री कारण काय? जाणून घ्या…

OYO हॉटेल्सने त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अविवाहित जोडप्यांना OYO हॉटेल्समध्ये चेक-इन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. Oyo नेमका असा निर्णय का घेतला 2013 पासून सुरू झालेल्या OYO ने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून सुरू झालेला हा नवीन नियम लवकरच संपूर्ण देशभरात लागू होणार आहे. यामुळे अनेक प्रश्न उभे […]

अधिक वाचा..

तीन दिवसांत केस गायब होऊन टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

घटना कुठे घडली शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये एका अज्ञात आजाराने थैमान घातले आहे. शेकडो नागरिक या आजाराने ग्रस्त झाले आहेत, ज्यामुळे तीन दिवसांतच त्यांचे केस गळून जातात आणि टक्कल पडते. लक्षणं कशी दिसून येतात डोके खाजवणे: पहिल्या दिवशी डोक्याला प्रचंड खाज सुटते. केस गळणे दुसऱ्या दिवशी केस गळण्याची प्रक्रिया सुरू होते […]

अधिक वाचा..

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर: समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाच्या योजना, उपाययोजना पोहोचविणे हे प्रशासनाचे काम असते तर पत्रकारीते मार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविली जाते, त्यामुळे पत्रकारीता आणि प्रशासन ही समाजरथाची दोन चाके आहेत, परस्परांच्या सहकार्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दर्पण दिनाचे (दि. ६) औचित्य साधून आज पत्रकार सन्मान […]

अधिक वाचा..