कल्याण-डोंबिवलीसाठी अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मान्यता

नव्याने समाविष्ट २७ गावांना होणार सुरळीत पाणी पुरवठा  मुंबई: कल्याण डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहरासह नव्याने समाविष्ट २७ गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या योजनेला मान्यता […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे. इम्युनिटी मजबूत चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी […]

अधिक वाचा..

आपल्याकडे एवढ ऊन असूनही शरीरात व्हिटॅमिन D ची कमतरता का असते

काही मोजक्या भागांचे अपवाद सोडले तर भारतात बहुतांश ठिकाणी बारा महिने भरपूर सुर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर उन्हाचा कडाका विचारायलाच नको, पण एरवीही अगदी नको- नको होऊन जातं एवढं ऊन आपल्याकडे असतं. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन हा एक सर्वोत्तम स्त्रोत आहे, असं म्हणतात. मग असं असताना बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी […]

अधिक वाचा..

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज (गुरुवार) दुपारी १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकीमध्येभीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विनोद राजकरण यादव (वय ३२), लाला धरमपाल यादव (वय २५) अशी दोघा मृतांची नावे आहेत. […]

अधिक वाचा..

आयुक्त गगराणी यांची विकासविरोधी धोरणे मुंबईच्या प्रगतीला अडथळा

प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार; ॲड. अमोल मातेले मुंबई: “मुंबईचा विकास हा फक्त उंच इमारती बांधण्यापुरता मर्यादित नाही, तर नियोजनबद्ध प्रगती आणि प्रदूषणमुक्त शहराचा समतोल राखणे हा त्याचा गाभा आहे. परंतु सध्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी बांधकामांवर निर्बंध लावून मुंबईच्या विकासाच्या चाकाला अडथळा आणला आहे. ‘नावाला भूषण पण कामाला […]

अधिक वाचा..

पित्त होण्याची कारणे,-लक्षणे-घरगुती उपाय

पीत्ताचा त्रास का होतो… चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. पित्त वाढण्याची कारणे पित्त कशामुळे वाढते, काय खाल्याने पित्त वाढते. वारंवार तिखट, मसालेदार, आंबट, खारट पदार्थ खाण्यामुळे, मांसाहार, […]

अधिक वाचा..

आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

टाचदुखीवर घरगुती उपाय 

आपण दिवसभर ज्या पायांवर उभे असतो ते पाय मजबूत आणि कणखर असणं गरजेचं असतं. मात्र कधी आपल्या पोटऱ्या दुखतात तर कधी गुडघे. मात्र टाचदुखी ही तर बहुतांश महिलांमध्ये अतिशय सामान्य समस्या असल्याचे दिसते. टाचा दुखल्या तरी आपण त्याकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही. पण कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले जगणे अवघड करते. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाण्याचे फायदे

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचनमधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. लवंगमध्ये व्हिटॅमिन, फायबर, प्रोटीन, आयर्न, […]

अधिक वाचा..

पक्षाघात आणि आधुनिक उपचार

मेंदूच्या काही भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याने व त्यामुळे मेंदूच्या कार्यात बिघाड झाल्याने होणारा हा आजार म्हणजे पक्षाघात (स्ट्रोक). पक्षाघाताचा उपचार घरच्या घरी किंवा सीटी स्कॅन, एमआरआयसारख्या स्ट्रोकचे निदान करण्याची सुविधा नसलेल्या ठिकाणी किंवा तज्ज्ञ उपलब्ध नसलेल्या ठिकाणी अजिबात करू नये. पक्षाघात हा सामान्यतः जेव्हा मेंदूला रक्तपुरवठा मर्यादित असतो, तेव्हा होतो. हे मुख्यतः इस्केमिक […]

अधिक वाचा..