तुमच्या उंचीनुसार,तुमचं वजन किती पाहिजे हे जाणून घ्या..

उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे  150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो 155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो 160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो 165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो 170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो 175 cm : सामान्य […]

अधिक वाचा..

दिल्ली ते गल्ली, भा.ज.प. ची सारी गळती सरकार; अनंत गाडगीळ    

मुंबई: पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच […]

अधिक वाचा..

एका आधारवडाचे स्मरण, आ. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन, त्यांच्या सान्निध्यातील काही सुवर्णक्षण…

आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ कोणता, याचे ठोकताळे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या पध्दतीने ठरवत असतो. शिवसेनेची १९ जून १९६६ रोजी झालेली स्थापना ते देशातील आणिबाणी या दरम्यान शिवसेना प्रमुखांचे लाभलेले सान्निध्य हा मी माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ समजतो. या कालखंडाने तुम्हाला काय दिले असा प्रश्न मला माझ्या मित्र-परिवारातून अनेकदा विचारला जातो. त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा राजकीय पदे आणि त्यातून […]

अधिक वाचा..

नरेंद्र मोदींच्या राजवटीत, शेतकरी, कामगार, महिला, तरूण सेफ नाहीत; प्रियंका गांधी 

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीच्या भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हैं तो सेफ हैं चा नारा देत आहेत. सेफ म्हणजे सुरक्षित पण नरेंद्र मोदींच्या ११ वर्षातील राजवटीत देशातील शेतकरी, कामगार, महिला, वा तरूण कोणाही सेफ नाही जर कोणी सेफ असेल तर ते फक्त उद्योगपती गौतम अदानीच आहेत, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस […]

अधिक वाचा..
ajit-pawar-nhavare

Live Video: अजित पवार यांची न्हावरे येथील सभेत बोलताना म्हणाले…

न्हावरे (तेजस फडके): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (रविवार) न्हावरे (ता. शिरूर) येथे उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासावर नागरिकांशी संवाद साधला. अजित पवार विकासावर बोलताना म्हणाले… – रोजगार उपलब्ध करून देणार. – रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज […]

अधिक वाचा..

झोप शांत लागण्यासाठी करा हे घरगुती उपाय

१) झोपायला जाण्याच्या ३० मिनिटं आधी स्क्रीन पाहणं टाळा अनेकांना झोपताना हातात फोन घेऊन तासनतास वापरण्याची सवय असते. यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते आणि डोळेसुद्धा कमकुवत होऊ शकतात. झोपायला जाण्याच्या ३० मिनिटं आधी स्क्रीनचा वापर टाळा. ज्यामुळे तुम्हाला स्पष्ट, व्यवस्थित दिसेल. २) झोपण्याची एक आरामदायक दिनचर्या बनवा स्लिप फाऊंडेशन ऑर्गनायजेशनच्या रिपोर्टनुसार झोपण्याचे एक रूटीन बनवा. […]

अधिक वाचा..

मणका दुखण्याची कारणे व उपाय 

मणक्याचे आजार म्हणजे नेमके काय… सतत एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखी, सांधेदुखी, डिस्क प्रोलॅप्स (सायटिका) अशा समस्या उद्भवतात. यामुळे पायांचे, खांद्याचे, खुब्याचे दुखणे सुरू होण्याचीही शक्यता अशते. डिस्क (मणक्यामधील चकती) सरकल्यास सायटिकाच्या नसांवर दबाव येतो व सायटिकाचे दुखणे वाढते. तसेच मणक्यातील डिस्कमधील पाणी कमी होते. त्यामुळे जी डिस्क धक्का सहन करणाऱ्या स्प्रिंगचे काम करते ती करीत […]

अधिक वाचा..

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग लक्षणे

लक्षणे  1) लघवी करताना जळजळ होणे 2) लघवी करताना वेदना होणे 3) वारंवार लघवी येणे 4) लघवीचा गडद रंग असणे 5) लघवीला अधिक दुर्गंध येणे 5) गुप्तांगात खाज येणे 6) ओटीपोटातून कळ येणे 7) लघवी करताना रक्त येणे 8) थंडी ताप येणे 9) थकवा आणि अशक्तपणा जाणवणे 10) लघवी थांबून थांबून होणे 11) मधुमेहाचे (शुगर) […]

अधिक वाचा..

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण

शरीरातील आतडी खराब होण्याची लक्षण 1) ऑटोइम्यून डिजीज अनहेल्दी डाएट आणि शरीरात जास्त सूज असल्याने आतड्या खराब होतात. या स्थितीत टाइप 1 डायबिटीस, रूमेटोइड आर्थराइटिस आणि सोरायसिससारख्या वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. 2) गॅसची समस्या आतड्यांमध्ये समस्या झाली तर पोट फुगणं, गॅस, अॅसिडिटीची समस्या सतत होत राहते. अशात यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. दुर्लक्ष कराल […]

अधिक वाचा..
amol kolhe

Live Video: गुलाबी रंगाने गद्दारीचा कलंक झाकला जात नाही: अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे (तेजस फडके): महाराष्ट्रात सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे यांची सुनामी आलेली असल्याने महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नाही, असे सांगितले याचा अर्थ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, हे नक्की. शिवाय, गुलाबी रंगाने महाराष्ट्राचा गद्दारीचा कलंक झाकला जात नाही, असे टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..