शरीराला लागणारी आवश्यक खनिज कोणती

कॅल्शिअम कशात असतं? शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर. कमतरतेमुळे काय होतं? हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे. कार्य काय असतं? शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं. लोह कशात असतं? खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी. कमतरतेमुळे काय […]

अधिक वाचा..

हाय बीपीचा त्रास होत असल्यास ‘या’ तेलाने करा मसाज

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त पायांची दुखणे वाढल्यावर तळव्यांना तेल लावून मसाज करा. यासाठी आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना आराम मिळतो. मोहरीच्या तेलात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स रक्तवाहिन्यांना आराम देण्यास मदत करतात. स्नायूंना आराम आणि वेदनेपासून दूर मोहरीचे तेल लावून तळव्यांना मसाज केल्याने स्नायूंना आराम मिळतो. […]

अधिक वाचा..

पौष्टिक आहेत म्हणून हे पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने…

कोणते पौष्टिक पदार्थ थेट न खाता – खावेत या पद्धतीने १) पालक रस: पालक आपल्या नेहमीच्या जेवणात खातोच. पण काहीजण हेल्दी म्हणून पालकाच्या पानांचा रस देखील पितात. परंतु पालकाच्या पानांचा रस प्यायला तर ते तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे शोषून घेण्यापासून रोखतात, म्हणूनच कच्च्या पालकाच्या पानांचा थेट रस न पिता सर्वातआधी पालकांना हलकेच उकळवा आणि […]

अधिक वाचा..

महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपाकडून पायमल्ली

मुंबई: देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम अदानींना देण्यासाठी मविआचे सरकार […]

अधिक वाचा..

पराभव दिसत असल्याने घातपाताची शक्यता, पत्रकाराला घरात घुसून धमकी 

मुंबई: मागील पाच वर्ष जनतेला वाऱ्यावर सोडणारे आमदार आदित्य ठाकरे पुन्हा निवडून येण्यासाठी उबाठा गट वरळीत घातपात शकतो, असा खळबळजनक आरोप शिवसेना सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज केला. पत्रकाराला घरात घुसून धमकी देणे, विविध वस्तू देऊन मतदारांवर दबाव टाकण्याचे प्रकार वरळीत सुरु असल्याचे पावसकर म्हणाले. वरळीतील मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते […]

अधिक वाचा..

गुजरातला उद्योग हलवून महाराष्ट्रात रोजगार कसा देणार

मुंबई: मोदी सरकारने महाराष्ट्रातील इंटरनॅशनल फायनान्स सेंटर, मरीन अकादमी, बल्क ड्रग पार्क, डायमंड बोर्सपासून, फॉक्सकॉन, टाटा एअरबससारखे प्रचंड रोजगार देणारे प्रकल्प महाराष्ट्राकडून हिरावून गुजरातला नेले असता महायुतीने आपल्या जाहिरनाम्यात 25 लाख रोजगार देण्याचे आश्वासन कसे दिले आहे, असा खडा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते, माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केला आहे. महाराष्ट्राचा राज्य उत्पन्नाचा वाटा दोन […]

अधिक वाचा..

कांद्याच्या वाढत्या दराची मुख्यमंत्र्यांकडून दखल

साठेबाज व्यापाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश मुंबई: सर्वसामान्य नागरिकांना कांद्याच्या वाढत्या दराचा फटका बसत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. मर्यादेबाहेर कांद्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न व नागरी पुरवठा तसेच पणन विभागाला दिले आहेत. मोठ्या आणि लहान व्यापाऱ्यांना त्यांनी किती कांदा साठवणूक करावी ती मर्यादा दिली निश्चित […]

अधिक वाचा..
supriya-sule-live

Video: सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांना चांगलच सुनावलंय…

पाबळ (तेजस फडके) : माझ्या 80 वर्षाच्या योध्याला तुम्ही नोटीस पाठवलं, पक्षातून काढून टाकले, सातबाऱ्यावरून वडिलांचे नाव काढाल का तुम्ही कधी? पक्षाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, शरद पवारांच्या नावावर आहे. 80 वर्षाच्या बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढलं, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या अजित पवार व त्यांचा […]

अधिक वाचा..
school-teacher

दहावी-बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; विद्यार्थ्यांनो, लागा अभ्यासाला

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा दहावी, बारावीची परीक्षा दहा दिवस आगोदर घेतली जाणार आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून, तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. इयत्ता दहावीचा पहिला पेपर मराठी, हिंदी व इतर प्रथम भाषा या विषयांचा राहील. दरम्यानच्या काळात वेळापत्रकानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी आदी शाखांची परीक्षा […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil-manchar

…तर मी उमेदवारी मागे घेईनः दिलीप वळसे पाटील

पुणे: मी शरद पवारांना सोडण्याचा निर्णय एकट्याने घेतला नाही तर तो सामुदायिक निर्णय होता. 42 आमदारांची बैठक झाली आणि त्यात हा निर्णय झाला. मला ईडी, सीबीआय किंवा कोणत्याही तपास यंत्रणेची कुठलीही नोटीस आली नाही. आल्याचे दाखविल्यास मी उमेदवारी मागे घेईन. माझ्या जवळच्या लोकांना नोटीस आल्या हे खरं आहे. आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, असे दिलीप वळसे […]

अधिक वाचा..